top of page
Search


भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधना...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शांतता, सहकार्य आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या या व्यापक परराष्ट्र धोरणाची "फक्त सर्वांना मिठ्या मारणे" अशा शब्दांत अत्यंत बेजबाबदारपणे टवाळी केली. मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील गांभीर्य


भ्रष्टाचार हा अनेक पातळ्यांचा असतो. अमेरिकेत तो इन्स्टिट्यूशन लेव्हल ला चालतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भ्रष्टाचार हा अनेक पातळ्यांचा असतो. अमेरिकेत तो इन्स्टिट्यूशन लेव्हल ला चालतो. एखादा बिझनेसमन थेट नेत्यालाच विकत घेतो. मात्र तिथे ग्रास रूट लेव्हल ला सामान्य माणसाला या भ्रष्टाचाराचा त्रास अजिबात होत नाही. त्याची अपेक्षा साधी सरळ असते, मला रोजच्या जगण्यात आधीच खूप कटकटी आहेत....त्यात सरकारी कर्मचाऱ्याने पैसे खाऊ नयेत......आणि ते तिकडे होते सुद्धा. आपल्याकडे मात्र अत्यंत वरच्या पातळीला चालतो तेवढाच भ्रष्टाचार खालच्या पातळीवर सुद्धा होतो. सामान्य माणस


The recent shift in Maharashtra's dairy...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The recent shift in Maharashtra's dairy sector highlights a profound transformation driven by effective governance and fair pricing. Rising purchase rates at dairies have led farmers to stop door-to-door loose milk sales, choosing instead to supply directly to dairy centers. This transition saves valuable morning hours, eliminates month-end collection hassles, and allows farmers to focus more on agriculture. Furthermore, dairies' emphasis


अभिजित दिपकेसारखा सुमार बुद्धीचा माणूस मोदींना हुकूमशहा संबोधून वायफळ बडबड करतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अभिजित दिपकेसारखा सुमार बुद्धीचा माणूस मोदींना हुकूमशहा संबोधून वायफळ बडबड करतो, तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही; ही कसली हुकूमशाही? ममता बॅनर्जींच्या राजवटीत बंगालमधील हिंदूंवर अघोरी अत्याचार झाले. देशभरात राष्ट्रपती राजवटीची मागणी असतानाही मोदींनी संविधानाचा आदर करत कायदेशीर मार्गानेच ममतांचा पराभव केला. शेतकरी असो वा मराठा आंदोलन, यांनी कुणाचेच भले केले नाही; मग ही आंदोलने विद्यार्थ्यांचे काय भले करणार? ही आंदोलने केवळ राजकीय फायद्यासाठी उभारली ज


The reality of the CJP protest is far from the fake narrative being pushed...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The reality of the CJP protest is far from the fake narrative being pushed. Across the entire duration and locations, the actual Gen Z student participation never even touched a lakh, with many attending under coaching class pressure, some just to watch, and others to create social media content. In contrast, Bhim Army and Namazwadi Party workers with criminal backgrounds were visibly present, and police data shows 2402 criminals identifie


Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests argue...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests argue that social media, once the party's ultimate strength, has turned into its greatest vulnerability. However, this outrage overlooks the strategic reality that these movements are opposition-sponsored operations equipped with YouTubers, staged provocation, and AI-driven narratives. Recognizing social media's declining credibility and susceptibility to manipulation, the B


Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests argue that social media, once the party's ultimate strength, has turned into its greatest vulnerability. However, this outrage overlooks the strategic reality that these movements are opposition-sponsored operations equipped with YouTubers, staged provocation, and AI-driven narratives. Recognizing social media's declining credibility and susceptibility to manipulation, the B


मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा! आणि जाता जाता शाह, योगी, हिमंता किंवा शुभेंदू यांच्यापैकी एका कट्टर नेत्याच्या हाती देशाची सूत्रे सोपवून जावे. आम्हाला तर 'जेन झी'ला बरबाद करायला निघालेल्या त्या दिपके आणि वांगचूकला पोलिसांनी दिलेली कडक 'थर्ड डिग्री' थेट बघायची आहे! आणि त्यासोबत त्या केजरीवालला तर बर्फाच्या लादीवर नागडं झोपवून पोलिसांनी तुडवायलाच हवे, तेव्हाच कलेजाला थंडावा मिळेल! आणि मोदीजी, जर तुम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून हे असले 'कडक


Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu, Naxalite-inspired, or sponsored by Pakistan, dismissing the core issues raised by demonstrators. This tactic resembles how the Congress once blamed the RSS for every protest. While violence in a democracy is unacceptable, the government's prolonged silence during Sonam Wangchuk’s 21-day hunger strike highlights a severe lack of dialogue. Subsequent police lathi


घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये, आणि शेतकरी सन्मान निधीचे १८,००० रुपये; म्हणजेच एका कुटुंबाला वर्षाकाठी तब्बल १,७२,००० रुपये थेट बँक खात्यात मिळत आहेत. सोबतच रेशन आणि वैद्यकीय उपचारही मोफत!जेव्हा कोणत्याही कष्टाविना इतकी मोठी रक्कम घरात येत असेल, तर मग कोणी कशाला डोकेफोड करून शिक्षण घेईल आणि कोणता अडाणी कष्ट उपसेल? ही फुकटची आर्थिक रसदच लोकांना आळशी बनवत आहे. जेव्हा पोटापाण्याची चिंताच उरत नाही, तेव्हाच जंतर-मं


शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट


महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा अत्यंत खलवलेला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमधील अंतर्गत रस्ते महाराष्ट्रातील टोलमुक्त रस्त्यांपेक्षा कैक पटीने सरस आहेत, तर तामिळनाडूमध्ये खड्डे नगण्य आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात टोल नाक्यांचा सुळसुळाट अधिक आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रस्ते कंत्राटांमधील कथित टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रमाण कमी असल्याने तिथल्या कामांचा दर्जा टिकून राहतो. महाराष्ट्रात महामार्ग


In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath defied restrictions to hold meetings, symbolizing grassroots connection. Yet, after the 2017 victory, Vajpayee was sidelined while Dinesh Sharma was elevated as deputy CM, projected as close to Modi. The logic is clear: strong Brahmin leaders with direct public ties are often displaced, while compliant figures are rewarded. Today, Narottam Mishra faces similar treatment. BJP’


नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे – निकृष्ट दर्जाचं काम आणि पाण्याचा अयोग्य निचरा. रॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या MSE/RE वॉल रचनेत पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ‘वीप होल्स’ आणि फिल्टर मीडिया असणं गरजेचं असतं. पण या पुलात नाही तर एकंदरच सगळ्याच सरकारी प्रकल्पांमध्ये हे नीट बसवलं जात नाही किंवा ते बांधकामादरम्यान ब्लॉक होतं. परिणामी पाणी भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण करते आणि मग भिंत कोसळते. शिवाय, योग्य मुरमाऐवजी चिकणमाती वापरली जात


IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले आणि त्याचा दुष्परिणाम पायाभूत सुविधांवर दिसू लागला. वातानुकुलित खोलीत बसून प्रेझेंटेशन तयार करणे सोपे असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांची कमतरता तीव्र होत आहे. पालक मुलांना IT मध्ये ढकलतात, पण त्यामुळे समाजाने नैतिक अधिकार गमावला आहे. IIT पेक्षा ITI करणाऱ्यांचे महत्व वाढत आहे कारण देशाला प्रत्यक्ष काम करणारे हात हवे आहेत. Rat r


Over the years, the public haswitnessed countless political ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Over the years, the public has witnessed countless political "masterstrokes" from Devendra Fadnavis. From leaving Mumbai entirely to the Thackerays despite equal strength, to the failed early-morning oath ceremony with Ajit Pawar, and later engineering splits in both the Shiv Sena and the NCP to grab power. However, the harsh reality remains: these clever ploys only flooded the BJP with opportunistic clutter, deeply hurting the party's loy


कपिल सिब्बल यांच्यासह २४ विरोधी पक्षनेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लोकशाही धोक्यात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* कपिल सिब्बल यांच्यासह २४ विरोधी पक्षनेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लोकशाही धोक्यात असल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आरोप केला आहे. मात्र, या पत्रातील दावे पूर्णपणे राजकीय हताशेतून आलेले आणि कायदेशीर निकषांवर फोल ठरणारे आहेत. २०१४ पूर्वी पंतप्रधान स्वतःच्या अधिकारात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असत, तर सद्यस्थितीत संसद संमत कायद्यानुसार ही प्रक्रिया पार पडते. संसदेने संमत केलेला कायदा घटनाबाह्य (Ultra Vir


The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing the accused in the Ram Temple donation theft case—under threat of a ₹5 lakh fine—highlights the intense emotional volatility surrounding the issue. For millions, the temple represents decades of struggle and sacred devotion; hence, any betrayal of that trust provokes immense public outrage and a demand for swift accountability. However, this boycott triggers a crit


Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year due to natural calamities, yet the government offered only ₹220 per tree as compensation, sparking outrage. Raju Shetti of Swabhimani Shetkari Sanghatana has called for a “jal samadhi” protest on July 3 in Devgad, accusing the state of ignoring farmers’ plight. Farmers argue disaster relief funds and insurance payouts should have been provided, but neither state nor center acte


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांचे वृक्षारोपण; बोस फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक
#LatePost जागतिक पर्यावरण दिना निमित्त बोस फाऊंडेशन कडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपण केले. यावेळी अभिजीत राणे यांनी बोस फाऊंडेशन च्या प्रमुख पियू चौहान यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. #EkPedMaaKeNaam #WorldEnvironmentDay #Maharashtra #abhijeetrane #piyuchouhan
bottom of page