top of page
Search


मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा! आणि जाता जाता शाह, योगी, हिमंता किंवा शुभेंदू यांच्यापैकी एका कट्टर नेत्याच्या हाती देशाची सूत्रे सोपवून जावे. आम्हाला तर 'जेन झी'ला बरबाद करायला निघालेल्या त्या दिपके आणि वांगचूकला पोलिसांनी दिलेली कडक 'थर्ड डिग्री' थेट बघायची आहे! आणि त्यासोबत त्या केजरीवालला तर बर्फाच्या लादीवर नागडं झोपवून पोलिसांनी तुडवायलाच हवे, तेव्हाच कलेजाला थंडावा मिळेल! आणि मोदीजी, जर तुम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून हे असले 'कडक


Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu, Naxalite-inspired, or sponsored by Pakistan, dismissing the core issues raised by demonstrators. This tactic resembles how the Congress once blamed the RSS for every protest. While violence in a democracy is unacceptable, the government's prolonged silence during Sonam Wangchuk’s 21-day hunger strike highlights a severe lack of dialogue. Subsequent police lathi


घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये, आणि शेतकरी सन्मान निधीचे १८,००० रुपये; म्हणजेच एका कुटुंबाला वर्षाकाठी तब्बल १,७२,००० रुपये थेट बँक खात्यात मिळत आहेत. सोबतच रेशन आणि वैद्यकीय उपचारही मोफत!जेव्हा कोणत्याही कष्टाविना इतकी मोठी रक्कम घरात येत असेल, तर मग कोणी कशाला डोकेफोड करून शिक्षण घेईल आणि कोणता अडाणी कष्ट उपसेल? ही फुकटची आर्थिक रसदच लोकांना आळशी बनवत आहे. जेव्हा पोटापाण्याची चिंताच उरत नाही, तेव्हाच जंतर-मं


शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट


महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा अत्यंत खलवलेला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमधील अंतर्गत रस्ते महाराष्ट्रातील टोलमुक्त रस्त्यांपेक्षा कैक पटीने सरस आहेत, तर तामिळनाडूमध्ये खड्डे नगण्य आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात टोल नाक्यांचा सुळसुळाट अधिक आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रस्ते कंत्राटांमधील कथित टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रमाण कमी असल्याने तिथल्या कामांचा दर्जा टिकून राहतो. महाराष्ट्रात महामार्ग


In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath defied restrictions to hold meetings, symbolizing grassroots connection. Yet, after the 2017 victory, Vajpayee was sidelined while Dinesh Sharma was elevated as deputy CM, projected as close to Modi. The logic is clear: strong Brahmin leaders with direct public ties are often displaced, while compliant figures are rewarded. Today, Narottam Mishra faces similar treatment. BJP’


नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे – निकृष्ट दर्जाचं काम आणि पाण्याचा अयोग्य निचरा. रॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या MSE/RE वॉल रचनेत पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ‘वीप होल्स’ आणि फिल्टर मीडिया असणं गरजेचं असतं. पण या पुलात नाही तर एकंदरच सगळ्याच सरकारी प्रकल्पांमध्ये हे नीट बसवलं जात नाही किंवा ते बांधकामादरम्यान ब्लॉक होतं. परिणामी पाणी भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण करते आणि मग भिंत कोसळते. शिवाय, योग्य मुरमाऐवजी चिकणमाती वापरली जात


IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले आणि त्याचा दुष्परिणाम पायाभूत सुविधांवर दिसू लागला. वातानुकुलित खोलीत बसून प्रेझेंटेशन तयार करणे सोपे असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांची कमतरता तीव्र होत आहे. पालक मुलांना IT मध्ये ढकलतात, पण त्यामुळे समाजाने नैतिक अधिकार गमावला आहे. IIT पेक्षा ITI करणाऱ्यांचे महत्व वाढत आहे कारण देशाला प्रत्यक्ष काम करणारे हात हवे आहेत. Rat r


Over the years, the public haswitnessed countless political ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Over the years, the public has witnessed countless political "masterstrokes" from Devendra Fadnavis. From leaving Mumbai entirely to the Thackerays despite equal strength, to the failed early-morning oath ceremony with Ajit Pawar, and later engineering splits in both the Shiv Sena and the NCP to grab power. However, the harsh reality remains: these clever ploys only flooded the BJP with opportunistic clutter, deeply hurting the party's loy


कपिल सिब्बल यांच्यासह २४ विरोधी पक्षनेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लोकशाही धोक्यात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* कपिल सिब्बल यांच्यासह २४ विरोधी पक्षनेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून लोकशाही धोक्यात असल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आरोप केला आहे. मात्र, या पत्रातील दावे पूर्णपणे राजकीय हताशेतून आलेले आणि कायदेशीर निकषांवर फोल ठरणारे आहेत. २०१४ पूर्वी पंतप्रधान स्वतःच्या अधिकारात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असत, तर सद्यस्थितीत संसद संमत कायद्यानुसार ही प्रक्रिया पार पडते. संसदेने संमत केलेला कायदा घटनाबाह्य (Ultra Vir


The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Ayodhya Bar Association’s decision to bar its lawyers from representing the accused in the Ram Temple donation theft case—under threat of a ₹5 lakh fine—highlights the intense emotional volatility surrounding the issue. For millions, the temple represents decades of struggle and sacred devotion; hence, any betrayal of that trust provokes immense public outrage and a demand for swift accountability. However, this boycott triggers a crit


Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year due to natural calamities, yet the government offered only ₹220 per tree as compensation, sparking outrage. Raju Shetti of Swabhimani Shetkari Sanghatana has called for a “jal samadhi” protest on July 3 in Devgad, accusing the state of ignoring farmers’ plight. Farmers argue disaster relief funds and insurance payouts should have been provided, but neither state nor center acte


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांचे वृक्षारोपण; बोस फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक
#LatePost जागतिक पर्यावरण दिना निमित्त बोस फाऊंडेशन कडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपण केले. यावेळी अभिजीत राणे यांनी बोस फाऊंडेशन च्या प्रमुख पियू चौहान यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. #EkPedMaaKeNaam #WorldEnvironmentDay #Maharashtra #abhijeetrane #piyuchouhan


वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन; भाजपा मुंबई कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून पुष्पांजली
1857 च्या उठावातील वीरांगना, सशस्त्र क्रांतीची ज्योत, वीरमाता 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' यांच्या स्मृतिदिनी भाजपा मुंबई कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी पुष्प अपर्ण करुन विनम्र अभिवादन केले. #राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai #JhansiKiRani #Maharashtra #abhijeetrane #AR


The debate over India’s Constitution resurfaces whenever governance falters...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The debate over India’s Constitution resurfaces whenever governance falters, but the truth is clear: the fault lies not in the document, but in those entrusted to uphold it. When an honest officer works within constitutional boundaries, the system’s true strength becomes visible. Babasaheb Ambedkar’s timeless words resonate today: “However good a Constitution may be, it will turn out bad if those who are called to work it happen to be a ba


Annamalai’s decision to launch his own party marks a bold new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Annamalai’s decision to launch his own party marks a bold new chapter in Tamil Nadu politics. He knows well that national issues like Hindutva or security cannot win here—since 1967 even Congress has failed to secure victory. Success in Tamil Nadu demands embracing Tamil identity, language, and regional pride. National parties rarely find space in this unique political landscape. Before leaving BJP, Annamalai met Amit Shah and other senior l


India’s Education Minister has reduced...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* India’s Education Minister has reduced his role to retweeting PM Modi instead of taking responsibility. The NEET paper leak has forced 22 lakh students to reappear, wasting crores of liters of fuelIndia’s education minister has reduced his role to retweeting the Prime Minister, while ignoring the NEET paper leak crisis. With 22 lakh students forced to reappear, the responsibility lies squarely on Dharmendra Pradhan. His resignation is the


पंतप्रधान मोदींनी परकीय चलन...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* पंतप्रधान मोदींनी परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करण्याचे आवाहन केले आणि त्यावर राज ठाकरे यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला – भाजप नेते स्वतः काटकसर करतील का? याचे उत्तर महाराष्ट्रात लगेच दिसले. आशिष शेलार यांनी कांस चित्रपट महोत्सवाला जाणे रद्द केले, तर सरकारने आदेश देऊन शक्यतो सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांना सरकारी विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक ठरली. ही सुरुवात महाराष्ट्रासाठी तत्पर आणि योग्य आहे. मात्र विरोधकां


The Centre’s sudden push for delimitation alongside...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Centre’s sudden push for delimitation alongside women’s reservation has sparked justified outrage. While women’s empowerment is welcome, using it as a shield to tilt political power northwards is dangerous. States like Maharashtra, Tamil Nadu, Kerala, and Karnataka that controlled population, invested in education, and built strong economies now face punishment as their Lok Sabha share shrinks, while states with unchecked growth gain dom


अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला. नाशिक पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, FIR नोंदवणे हेच मोठे आव्हान होते. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या थेट मार्गदर्शनामुळे पीडित महिलेला विश्वासात घेऊन तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर अत्यंत गुप्ततेने आखलेल्या सापळ्यातून खरातला अटक करण्यात आली. त्याचे उच्चपदस्थांशी असलेले संबंध, संभाव्य दबाव, पलायन किंवा हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसा
bottom of page