top of page
Search


मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा! आणि जाता जाता शाह, योगी, हिमंता किंवा शुभेंदू यांच्यापैकी एका कट्टर नेत्याच्या हाती देशाची सूत्रे सोपवून जावे. आम्हाला तर 'जेन झी'ला बरबाद करायला निघालेल्या त्या दिपके आणि वांगचूकला पोलिसांनी दिलेली कडक 'थर्ड डिग्री' थेट बघायची आहे! आणि त्यासोबत त्या केजरीवालला तर बर्फाच्या लादीवर नागडं झोपवून पोलिसांनी तुडवायलाच हवे, तेव्हाच कलेजाला थंडावा मिळेल! आणि मोदीजी, जर तुम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून हे असले 'कडक


शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट


मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करणे लोकशाहीत गैर नाही; पूर्वी भाजपही असेच आरोप करत असे. देवेंद्र फडणवीस स्वतःवरील टीका म्हणजे 'राज्याची बदनामी' असा कांगावा करत आहेत, जो अत्यंत बाष्कळ व हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा कोणत्याही नेत्यापेक्षा मोठा असून, त्याच्या विकासात सर्वच पक्षांचे मोठे योगदान आहे. वास्तविक, गुजराती लोकांमुळे मुंबईचा विकास झाला किंवा हिंदी सक्तीचे प्रयत्न, अशी विध


बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला. सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलांच्या वयात ५ वर्षांचे अंतर ठेवायला सांगते, पण आमीरने हा नियम आपल्या बायकांच्या वयासाठी वापरलेला दिसतोय. पहिली रीना, तिच्यापेक्षा ५ वर्ष लहान किरण आणि आता किरणपेक्षा ५ वर्ष लहान गौरी! आमीरच्या या 'रिटायरमेंट प्लॅनिंग'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटानंतरही आमीरचे जुन्या बायकां


Pakistan is increasingly rediscovering its pre-Islamic civilizational roots...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Pakistan is increasingly rediscovering its pre-Islamic civilizational roots. References to the Indus Valley Civilization, the legacy of Panini, Sanskrit, and the Mahabharata are finding renewed space in public discourse. A growing number of scholars are revisiting the history of kings such as Porus, Dahir, and Anandapala, recognizing them as part of the region's indigenous heritage rather than viewing Ghazni and Ghori as the sole historica


Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year due to natural calamities, yet the government offered only ₹220 per tree as compensation, sparking outrage. Raju Shetti of Swabhimani Shetkari Sanghatana has called for a “jal samadhi” protest on July 3 in Devgad, accusing the state of ignoring farmers’ plight. Farmers argue disaster relief funds and insurance payouts should have been provided, but neither state nor center acte


लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे. किरकोळ वादातून चाकूने वार करून एका तरुणाचा जीव घेण्यात आला, पण गर्दीने भरलेल्या डब्यात कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. ही बाब गुन्ह्याइतकीच अस्वस्थ करणारी आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे की समाजाची संवेदनाच बोथट झाली आहे, हा प्रश्न पडतो. हिंसक वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियावरील क्रौर्याचे सातत्याने होणारे प्रदर्शन काहींच्या मानसिकतेवर परिणाम करत असेल,


अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात एसआयटीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने मोठा धक्का दिला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात एसआयटीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने मोठा धक्का दिला आहे. अहवालात स्पष्टपणे चोरी झाल्याचे नमूद करून ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर व थेट सामील असल्याच्या आरोपांवर कठोर आक्षेप घेतले आहेत. दानपेटी मोजणीची व्यवस्था चुकीची ठरली असून नियुक्त सेवकांचे ट्रस्टशी संबंध उघड झाले आहेत. २५-३० कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता असून काहींनी चोरीची रक्कम परत केली आहे. आता सीसीटीव्ही रेकॉर्डिंग १८० दिवस टिकणार आ


शिवसेनेच्या फुटीचा खरा धडा हा उद्धव-शिंदे वादापेक्षा मोठा आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेच्या फुटीचा खरा धडा हा उद्धव-शिंदे वादापेक्षा मोठा आहे. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या संविधानिक संस्थांनी घेतलेल्या पक्षपाती भूमिकेमुळे लोकशाहीला धक्का बसला आहे. राज्यपालांनी पक्षांतर्गत वादात हस्तक्षेप करून बहुमत चाचणीचे आदेश दिले, अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय लांबवला, न्यायालयाने स्थगिती नाकारली आणि आयोगाने घाईत धनुष्यबाण शिंदेंना दिला. या विलंब आणि विसंगतींमुळे शिंदे गटाला सत्ता टिकवण्याची ताकद मिळाली,


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी रक्तदाब वाढल्याने तातडीने खासदार-आमदारांची बैठक बोलावली, कारण त्यांच्या गोटात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात आहे. नऊ खासदारांपैकी सहा जण शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा होत आहे. असे झाले तर शिंदेकडे १३ खासदार होतील आणि उद्धवकडे फक्त तीन उरतील. ही कहाणी अधिक रंजक ठरते कारण १९९० च्या दशकात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात पाय रोवले होते. आज तीच श


लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे आता तस्तरी वाजणार हे निश्चित आहे. यूपी पोलिसांची तयारी पाहता, या आंदोलनकर्त्यांना कठोर स्वागत मिळणार हे स्पष्ट आहे. चुकीची जागा निवडल्याने त्यांचा सामना उत्तरप्रदेश पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि कठोर कारवाईशी होणार आहे. योगी सरकारने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही गोंधळाला येथे जागा नाही. आंदोलनाचा


लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे आता तस्तरी वाजणार हे निश्चित आहे. यूपी पोलिसांची तयारी पाहता, या आंदोलनकर्त्यांना कठोर स्वागत मिळणार हे स्पष्ट आहे. चुकीची जागा निवडल्याने त्यांचा सामना उत्तरप्रदेश पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि कठोर कारवाईशी होणार आहे. योगी सरकारने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही गोंधळाला येथे जागा नाही. आंदोलनाचा


“Where is the recession?...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* “Where is the recession?”—it is not in glossy GDP charts but in the strained kitchens of the middle class. Supporters flaunt UPI records, vehicle sales, and bank lending as proof of prosperity, yet ordinary families cannot pay bills with statistics. Salaries crawl while expenses sprint—vegetables, LPG, fuel, electricity, school fees, and healthcare eat away savings. Rising EMIs and shrinking disposable income trap households in debt cycles


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म


India’s justice system is failing victims...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* India’s justice system is failing victims of brutal crimes. Even when death sentences are declared, executions rarely happen. Between 2014 and 2026, over 1,600 convicts were sentenced to death, yet only five were actually hanged—Yakub Memon and the four Nirbhaya case convicts. Today, 574 criminals have exhausted all legal appeals, but remain alive because mercy petitions are stalled. Cases like Kopardi, Nayana Pujari, and Shraddha Walkar s


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज...
🖋️ अभिजीत राणे लिहितात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सतत प्रश्नांकित ठरते. इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वापर करून धमकी देणाऱ्यांवर, समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे; मात्र महाराष्ट्रात अशा घटनांवर गृहमंत्र्यांची भूमिका कमकुवत दिसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही गृहखात्याची प्राथमिक जबाबदारी असून तीच वारंवार अपयशी ठरतेय. संघ पार्श्वभूमीमुळे शांतीब्रह्म वृत्ती असणे वेगळे, पण


एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात...
🖋️ अभिजीत राणे लिहितात एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत चाणाक्षपणे आपली पावले टाकत आहेत. फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याच्या रणनीतीचा दुप्पट वेगाने फायदा उचलत शिंदे आपली सेना विस्तारत आहेत. बच्चू कडूंना विधानपरिषद आणि कर्जमाफीचे श्रेय देऊन एक आक्रमक मोहरा जवळ केला, तर ज्योती वाघमारेंसारख्या आक्रमक वक्त्यांना बळ देऊन जनमानसात "दिलदार, सर्वसामान्यांचा नेता" अशी प्रतिमा घडवली जात आहे. भाजपाच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पर्याय निर्माण करण्


नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातून खरेदीवर कठोर सीमा शुल्क लागू केल्याने सीमावर्ती बाजारपेठा हादरल्या आहेत. 100 नेपाळी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंवर 80% पर्यंत शुल्क आकारले जात असल्याने धारचुला ते दार्जिलिंगपर्यंत नेपाळी लोकांची खरेदी कमी झाली आहे. याचा फटका केवळ नेपाळी नागरिकांनाच नव्हे तर भारतीय व्यापाऱ्यांनाही बसत आहे. या निर्णयाविरोधात काठमांडूपासून सिंहदराबारपर्यंत आंदोलन सुरू झाले असून हजारो विद्यार्थी गणवेशात रस


लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक राज्यांना अधिक बळकट करणार आहे. लोकसंख्या हा निकष मानल्यास, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल. परिणामी बिगर हिंदी भाषिक राज्यांचे खासदार कमी होतील आणि त्यांच्या आवाजाला संसदेत फारसा वजन राहणार नाही. हिंदी पट्ट्यातील राज्यांची पकड अधिक घट्ट होईल, तर दक्षिण व पूर्व भारतातील राज्यांना दुय्यम स्थान मिळेल. यामुळे देशाच्या राजकारणात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.
bottom of page