top of page
Search


सोनिया गांधी यांच्या दोन्ही मुलांची लायकी...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* सोनिया गांधी यांच्या दोन्ही मुलांची लायकी , दर्जा आणि त्यांच्यावरील संस्कार हे मागील आठवड्यात जगासमोर उघड झाले. अँटी पेपर लीक विधेयकावर बोलताना राहुल गांधी ने देशातील जनतेचे तीन भाग केले.त्याच्या सुमार बुद्धीनुसार देशात तीन प्रकारचे लोक आहेत.एक म्हणजे विद्यार्थी,दोन म्हणजे इडियट्स आणि तीन म्हणजे अंधभक्त ....वगैरे वगैरे.आता ५६ वर्षांचा म्हातारपणाकडे झुकत असलेला राहुल गांधी हा विद्यार्थी नाही आणि अंधभक्त तर नाहीच नाही;त्यामुळे त्याच्याच व्याख्येप्रमाणे


Manoj Jarange Patil’s call for a fresh Maratha reservation...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Manoj Jarange Patil’s call for a fresh Maratha reservation agitation starting August 29 offers a crucial moment of reflection for OBC youth. Previously, opposing Jarange indirectly shielded the state government, even as local governance bodies saw systemic misuse of bogus certificates and OBC ministers failed to advocate aggressively for their community. Rather than defending established political leaders—who rarely champion broader commun


In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In 2014, BJP leaders like Laxmikant Vajpayee and Yogi Adityanath defied restrictions to hold meetings, symbolizing grassroots connection. Yet, after the 2017 victory, Vajpayee was sidelined while Dinesh Sharma was elevated as deputy CM, projected as close to Modi. The logic is clear: strong Brahmin leaders with direct public ties are often displaced, while compliant figures are rewarded. Today, Narottam Mishra faces similar treatment. BJP’


Over the years, the public haswitnessed countless political ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Over the years, the public has witnessed countless political "masterstrokes" from Devendra Fadnavis. From leaving Mumbai entirely to the Thackerays despite equal strength, to the failed early-morning oath ceremony with Ajit Pawar, and later engineering splits in both the Shiv Sena and the NCP to grab power. However, the harsh reality remains: these clever ploys only flooded the BJP with opportunistic clutter, deeply hurting the party's loy


मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करणे लोकशाहीत गैर नाही; पूर्वी भाजपही असेच आरोप करत असे. देवेंद्र फडणवीस स्वतःवरील टीका म्हणजे 'राज्याची बदनामी' असा कांगावा करत आहेत, जो अत्यंत बाष्कळ व हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा कोणत्याही नेत्यापेक्षा मोठा असून, त्याच्या विकासात सर्वच पक्षांचे मोठे योगदान आहे. वास्तविक, गुजराती लोकांमुळे मुंबईचा विकास झाला किंवा हिंदी सक्तीचे प्रयत्न, अशी विध


ठाकरे यांना आमदार सोडून का जात आहेत ?...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ठाकरे यांना आमदार सोडून का जात आहेत ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा किस्सा आवर्जून वाचा. अंबादास दानवे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन इथं मविआच्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. उद्धव आणि आदित्य ठाकरे, पितापुत्र तिथे अपेक्षित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पवार गटाचे शशिकांत शिंदे ठरल्याप्रमाणे, दिलेल्या वेळेला बरोबर सात वाजता कार्यक्रमस्थळी हजर झाले. ठाकरे वेळेवर आलेच नाहीत. पावणे दोन तासांनी ठाकरे पोहचले. उपस्थित आमदारांची वा


महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो, यात शंका नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हजार-पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केला की जेलची हवा खावी लागते, पण महाराष्ट्रात मंदिरातील कोट्यवधींची लूट, जमिनींचे अब्जावधींचे घोटाळे आणि जलसिंचनाचा सत्तर हजार कोटींचा महाघोटाळा सारे करा आणि "क्लीन चिट" घेऊन गुपचूप बाहेर पडा. गुन्हेगारांना साथ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा नाही, उलट बढती! शासन-प्रशासन-न्यायव्यवस्था या तिन्ही खिडक्या एकाच काउंटरवर उघ


लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे आता तस्तरी वाजणार हे निश्चित आहे. यूपी पोलिसांची तयारी पाहता, या आंदोलनकर्त्यांना कठोर स्वागत मिळणार हे स्पष्ट आहे. चुकीची जागा निवडल्याने त्यांचा सामना उत्तरप्रदेश पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि कठोर कारवाईशी होणार आहे. योगी सरकारने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही गोंधळाला येथे जागा नाही. आंदोलनाचा


In Beed district, police officer Dattatray Balwante...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In Beed district, police officer Dattatray Balwante from Neknur station was caught red-handed taking a ₹10,000 bribe. Ironically, this is the same man who once threatened a farmer’s son in a viral video, saying he would ruin his character for mentioning UPSC exams. Now his own character is ruined—for just ten thousand rupees. The shame is not only his; imagine his children watching their father being arrested for corruption. What respect r


पंतप्रधान मोदींनी परकीय चलन...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* पंतप्रधान मोदींनी परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करण्याचे आवाहन केले आणि त्यावर राज ठाकरे यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला – भाजप नेते स्वतः काटकसर करतील का? याचे उत्तर महाराष्ट्रात लगेच दिसले. आशिष शेलार यांनी कांस चित्रपट महोत्सवाला जाणे रद्द केले, तर सरकारने आदेश देऊन शक्यतो सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांना सरकारी विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक ठरली. ही सुरुवात महाराष्ट्रासाठी तत्पर आणि योग्य आहे. मात्र विरोधकां


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती...
अभिजीत राणे लिहितात उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती अकार्यक्षम मुख्यमंत्री होते याची कबुली दिली आहे. विधानपरिषदेतील शेवटच्या दिवशी भाषण करताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाची खरी सुरुवात लॉकडाऊनच्या दिवशी झाली असे विधान केले. मात्र त्यांच्या शपथविधीनंतरचे 118 दिवस त्यांनी दुर्लक्षित केले. कोविड काळात महाराष्ट्रात दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले, तर बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकारला घेरले. सुरू असलेले प्रकल्प स्थगित झाले, फेसबुक लाईव्हवरून लोक


लाल-हिरव्या पट्ट्यांचा खेळ
🖋️ अभिजीत राणे लिहितात लाल-हिरव्या पट्ट्यांचा खेळ निर्मल शर्मा यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचे वास्तव उघड झाले आहे. फाईल्सवर लाल-हिरव्या पट्ट्या मारून त्यावर किती पैसे द्यायचे, कोणाला द्यायचे, याची खूण केली जात असे. या प्रक्रियेत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांचा व्यापार होत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री स्वतः घेत नसून त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सोपवल्या जा
🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Vasai-Virar Sting: Corruption Never Retires. Retirement didn’t bring peace for Anilkumar Pawar,...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात जगातील अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकाने दहशतवादी कृत्य केले असेल तर त्याचे समर्थन त्या धर्मातील सुद्धा मोजकेच...
bottom of page