top of page
Search


Prominent Labour Leader Abhijeet Rane Attends Wedding Reception at Mira Road, Extends Best Wishes to Newlyweds
Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder & General Secretary- Dhadak Kamgar Union) graced reception of Afroz Anwar Shaikh and Hanfiya Khan and extended warm regards to the newly wedded couple on 26th December, 2025 organised at Jaya Bhoir Marriage Lawn, Mira Road (East), Thane. During the function Anwar Shaikh (Family friend and associated with Dhadak All Film Kamgar Samghtana) felicitated Abhijeet Rane with bouquet and shawl. #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #LabourLea


गोरेगाव आरे कॉलनीतील बिबट्या दहशतीबाबत कामगार नेते अभिजीत राणेंचा प्रत्यक्ष दौरा
गोरेगाव येथील गणेश नगर, आरे कॉलनी परिसरात बिबट्याच्या वाढत्या सुळसुळाटामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाबाबत नागरिकांच्या वतीने भाजपा, कोकण विकास आघाडी उत्तर पश्चिमच्या सचिव सुषमा कुर्ले यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आज कामगार नेते अभिजीत राणे यांनी संबंधित जागेचा प्रत्यक्ष दौरा व पाहणी केली. परिसरातील अपुरी प्रकाशव्यवस्था, अंधारामुळे वाढलेला धोका, महिला-मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच बिबट्याच्या हालचालींमुळे निर्माण झालेली दहशत याबाबत अभिजीत रा


विख्यात कामगार नेता अभिजीत राणे यांनी संतमत आश्रमात घेतले संत श्री परम हंस स्वामीजी महाराजांचे दर्शन
विख्यात कामगार नेता श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) ने सन्तमत अनुयायी आश्रम मठ गडवाघाट के समता नगर कांदिवली पूर्व, मुंबई स्थित आश्रम मे संत श्री परम हंस स्वामी जी महाराज का दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया l #AbhijeetRane #LabourLeader #Santmat #ParamHansSwamiJi #Blessings #GadvaghatAshram #SocialService #AR
महाविकास आघाडीवर अमित साटम यांचा बोचरा वार
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ महाविकास आघाडीवर अमित साटम यांचा बोचरा वार ● मुंबईतील भाजपचे आक्रमक नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरले आहे. राजकारणात सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांनी जनतेला मूर्ख बनवू नये, असे सांगत त्यांनी आघाडीच्या विसंगतीवर बोट ठेवले आहे. शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेताना साटम म्हणाले की, ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हण
विरोधकांचा सुपडा साफ होणार;रवींद्र चव्हाणांना ठाम विश्वास
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ विरोधकांचा सुपडा साफ होणार;रवींद्र चव्हाणांना ठाम विश्वास ● भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल आणि सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उतर
उद्धव ठाकरेंचे जुनेच कथानक; मुख्यमंत्री फडणवीसांचे जळजळीत टीकास्त्र
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ उद्धव ठाकरेंचे जुनेच कथानक; मुख्यमंत्री फडणवीसांचे जळजळीत टीकास्त्र ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे हे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केले जाणार असल्याचे एकच जुने कथानक मांडत आहेत, असे फडणवीस म्हणाले. या कथानकात आता काहीतरी बदल करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गुन्हेगारी छायेत राजकारण राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना स्थान देणे ही गंभीर बाब आहे. चंगेज मुल्तानी याच्यावर अल्पवयीन बलात्कार पीडितेला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. २०१२ मध्ये या प्रकरणात त्याला अटक झाली होती. POCSO कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि गुन्हेगारी धमकी यांसारख्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते.२०१७ मध्ये त्याच्यावर बनावट OBC जात प्रमाणपत्राचा आरोपही झाला. अशा व्यक्तींना राजकीय पक्षात सामावून घेणे


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Congress Complaints and the Question of Credibility Mallikarjun Kharge, Congress president, recently criticized the Centre for not consulting his party before introducing the revamped rural employment scheme VB-G RAM-G. Yet, parliamentary procedure was followed—both Houses debated and passed the resolution, giving the opposition its chance to speak. Congress’s demand for prior consultation reflects misplaced entitlement rather than democrati


गोंदियात परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराजांचे दर्शन :कामगार नेते अभिजीत राणेंचा समाजसेवेचा दृढ संकल्प
गोंदिया येथे परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी दर्शन घेतले. "श्रद्धेच्या या क्षणी समाजसेवा, न्याय आणि मानवतेच्या मार्गावर अधिक ताकदीने चालण्याचा संकल्प अधिक दृढ झाला." अशी प्रतिक्रिया अभिजीत राणे यांनी दर्शनानंतर दिली #AbhijeetRane #अभिजीतराणे #Sadhguru #RuteshwarJiMaharaj


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गावखेड्यांतील भाजप आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर भारतात भाजपच्या विस्तारामागे अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांची सूक्ष्म रणनीती होती. ग्रामीण भागात सभा घेऊन 'तळागाळातील' कार्यकर्त्याला बळ देणे, हा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळी स्टेजवर स्थानिक सरपंचांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना मिळणारा मान पक्षाला मते मिळवून द्यायचा. दुर्दैवाने, आजच्या राजकारणात मोठ्या नेत्यांच्या सभांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची जागा उपऱ्या आमदारांनी आणि खासदारांनी व्या


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Missing Pillars of Organization Balasaheb Thackeray’s rise was never a solitary march. Around him stood a formidable cadre—Sudhir Joshi, Vamanrao Mahadik, Manohar Joshi, Pramod Navalkar, Chhagan Bhujbal, Narayan Rane, Balwant Mantri, Madhav Mehere, Madhav Deshpande, and countless others. They were his eyes, ears, arms, and legs in Mumbai, rooted in the soil, alert to every pulse of the people. This was not mere politics; it was organizat


मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक; मित्रपक्षांच्या सामंजस्यावर सारे अवलंबून
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक; मित्रपक्षांच्या सामंजस्यावर सारे अवलंबून ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व्हावी अशी मनापासून इच्छा असल्याचे भाजपाच्या निवडणूक प्रभारींनी स्पष्ट केले आहे. मात्र, ही युती केवळ भाजपाच्या इच्छेवर अवलंबून नसून मित्रपक्षांच्या भूमिकेवरही तितकीच अवलंबून आहे. मित्रपक्षांनी जर जागावाटपाच्या बाबतीत सामंजस्य आणि समजूतदारपणा दाखवला, तरच ही युती प्रत्यक्षात येऊ शकते, अ


भाजपाच्या यशात रवींद्र चव्हाण यांची प्रभावी रणनीती आणि सूक्ष्म नियोजनाचा मोठा वाटा
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ भाजपाच्या यशात रवींद्र चव्हाण यांची प्रभावी रणनीती आणि सूक्ष्म नियोजनाचा मोठा वाटा ● महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूक्ष्म आणि प्रभावी निवडणूक नियोजनाच्या जोरावर पक्षाने विरोधकांना धूळ चारत राज्यभरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि विकासाचा अजेंडा


अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला ● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा कब्जा मिळवण्यासाठी ‘मामूंची टोळी’ सक्रिय झाली असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. अमित साटम यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असूनही मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते आणि शुद्ध पाणी मिळू शकले नाही, अ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात राष्ट्रपती भवनचा फ्री लंच आणि महागडी थाळी जगात दोनच गोष्टी कधीच फ्री नसतात—सल्ला आणि राष्ट्रपती भवनचा लंच. प्लेट समोर आली तरी तिची किंमत अखेर देशालाच चुकवावी लागते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा निमंत्रणाने हे पुन्हा सिद्ध झाले. लंच गोड होता, पण त्यानंतर सैनिक पाठवा अशी मागणी आली आणि पाकिस्तानचे सेनाप्रमुख असीम मुनीर यांच्या तोंडातला घास अडकला. हो म्हटले तर जनमत संतप्त होईल, नाही म्हटले तर वॉशिंग्टन नाराज होईल आणि IMFची फाइल जाड होईल. ही थाळी साधी नव्हती


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Shadows Beneath Bengal’s Border Reports of Hamas-style tunnels allegedly linking West Bengal to Bangladesh, used by illegal migrants and smugglers, raise grave national security concerns. If such networks exist, they represent not just a law-and-order failure but a direct threat to India’s sovereignty. The political blame game between Mamata Banerjee’s government and the Centre only deepens the crisis. Banerjee has often resisted fencing pro


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात खड्डा खणणाऱ्यांचा धडा “स्वार्थासाठी जो इतरांसाठी खड्डा खणतो, त्याच खड्ड्यात तो स्वतः पडतो” ही म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खरी ठरली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसाठी खड्डा खणला आणि काँग्रेसला वर काढले. पण काळाचा न्याय वेगळाच असतो—आज तेच खणलेले खड्डे त्यांच्या वाट्याला आले आहेत. जनतेने भावनांवर नव्हे तर परिणामांवर मत दिले आणि भाजप पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. राजकारणात तात्पुरते समीकरणे बदलू शकतात, पण दीर्घकाळ टिकते ते जनतेच


अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना विजयाचा महामंत्र
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना विजयाचा महामंत्र ● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, मुंबईवर आता फक्त विकासाचे राजकारण चालेल. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांनी आता जनतेला उत्तरे द्यावीत. भाजपाने मुंबईतील प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे ठरवले असून, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. अमित साटम यांच्या मते, मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास ही काळ


विकास आणि सुशासनाला जनतेचा कौल, रवींद्र चव्हाण यांनी यशाचे श्रेय दिले फडणवीसांना
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ विकास आणि सुशासनाला जनतेचा कौल, रवींद्र चव्हाण यांनी यशाचे श्रेय दिले फडणवीसांना ● महाराष्ट्र राज्य नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले आहे. या विजयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत. राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील 'विकास, सेवा आणि सुशासनाच्या' राजकारणावर आपला विश्वास व्यक्त केला


भाजपा ठरला राज्यातील नंबर एकचा पक्ष; मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ भाजपा ठरला राज्यातील नंबर एकचा पक्ष; मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार ● महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. राज्याच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एकाच पक्षाने ३,००० हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा भीमपराक्रम केला आहे. भाजपाने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व गाजवत आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा कौल स्वीकारत
bottom of page