top of page
Search


"नारीशक्ती वंदन विधेयक" हा भारतीय लोकशाहीतील...
🖋️ अभिजीत राणे लिहितात "नारीशक्ती वंदन विधेयक" हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक टप्पा आहे. दशकानुदशके प्रलंबित असलेला महिला आरक्षणाचा मुद्दा अखेर प्रत्यक्षात उतरला आहे. लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा केवळ जागांचा वाटप नाही, तर मातृशक्तीला निर्णयप्रक्रियेत थेट सहभाग देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने दाखवून दिले की महिला सक्षमीकरण हे भाषणापुरते मर्यादित नसून कृतीतून सिद्ध करता येते. उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, जनधन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिमाखात संपन्न! 🎉
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #MumbaiEvents #Samvidhan #SocialJustice


Soybean prices have remained stagnant...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Soybean prices have remained stagnant despite rising costs in agriculture. Since March 6, rates have hovered between ₹5,300 and ₹5,550, fluctuating daily without clear logic. Farmers observe that morning arrivals set one price, only for traders to slash it by ₹150 by afternoon. Transparency is missing—when arrivals increase, prices fall sharply, but when arrivals drop, rates don’t rise proportionately. Since 2018–19, soybean has barely moved


महामार्गावर मूलभूत गरजांची उपेक्षा
🖋️ अभिजीत राणे लिहितात महामार्गावर मूलभूत गरजांची उपेक्षा मुंबई–पुणे प्रवास हा आजही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अपघातानंतरची वाहतूक कोंडी तासन्तास सुरू राहते, तर घाटातले जाम प्रवाशांना थकवून टाकतात. मात्र या गोंधळापेक्षा गंभीर प्रश्न म्हणजे स्वच्छता गृहांचा अभाव. पहिला फुड मॉल ते तळेगाव टोल नाक्यापर्यंत एकही शौचालय उपलब्ध नाही. नैसर्गिक विधी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रवाशांच्या सन्मानाचा अपमान. प्रशासनाने केवळ वाहतूक व्यवस्थापन नव्हे


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात इंडिया गेट निषेधातील गूढ सावल्या इंडिया गेटवरील निषेध आता केवळ घोषणांचा विषय राहिलेला नाही, तर गंभीर चौकशीचा मुद्दा बनला आहे. गुरकिरत आणि रवजोत या दोन बहिणींनी दिलेल्या “हिदमा अमर रहे” घोषणांमुळे पोलिसांना संशय आला आणि तपासात त्यांच्या पूर्वीच्या बंदी घातलेल्या संघटनांशी असलेल्या संबंधांचा उलगडा झाला. सोशल मीडियावरील पोस्ट्स, व्हिडिओ फुटेज आणि डिजिटल पुरावे एक सुसंगत पॅटर्न दाखवत आहेत. न्यायालयाने काही निदर्शकांना जामीन दिला असला तरी पोलिस चौकशी अधिक त


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात सायबर गुन्हेगारांच्या नेक्सस वर दिल्ली पोलिसांचा कुठाराघात. दिल्ली पोलिसांनी नुकत्याच सायबर फसवणुकी विरुद्ध, २० नोव्हेंबर रोजी आणि पुढे ४८ तास एक मोठं ऑपरेशन 'ऑपरेशन साइहॉक' राबवलं. या कारवाईत तब्बल ८७७ लोकांना अटक करण्यात आली असून ४,४६७ संशयितांवर चौकशी सुरू आहे. इतर ५०९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश दिल्ली आणि एनसीआरमध्ये ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या सायबर क्राइम गँगचा पूर्णपणे शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करणं हा होता. या कारवाई


🖋️ From The Desk of Abhijeet Rane,
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The recent Government Resolution issued by the Social Justice & Special Assistance Department — GR No. Samaj-2023/… dated 20 November 2023 — once again reflects the government’s obsession with appeasement politics. The GR lays down procedures for granting one-time relaxation and administrative protection to government employees facing allegations under the SC/ST (Prevention of Atrocities) Act, 1989, including cases linked to abetment of suic


मराठा मावळा संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मराठा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट
मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची आज मराठा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मराठा मावळा संघटनेचे मुंबईच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले व शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतनाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या अभिजीत राणे यांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या व चर्चा केली. मागण्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे हेक्टरी ₹५०,००० मदत निधी जाहीर करावा., शेतकऱ्यांची थकीत वीजबिलं माफ कर


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात विश्वगुरू भारत ! गाझा शांतता परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फतह अल-सीसी यांनी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले, ही घटना भारताच्या जागतिक प्रतिष्ठेचा निर्णायक क्षण ठरतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्याधिष्ठित परराष्ट्र धोरणामुळे भारत आज जागतिक अस्थिरतेत मध्यस्थतेचा विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. शर्म अल-शेख येथे होणाऱ्या परिषदेत भारताची उपस्थिती पॅलेस्टिनी प्रश्नावर संतुलित भूमिका दर्शवेल, तर आ


विजय महाराष्ट्राचा , विजय देवेंद्राचा !!!
🖋️🖋️विशेष संपादकीय🖋️🖋️ ................................. ................................. अभिजीत राणे विजय महाराष्ट्राचा , विजय...


अभिजीत राणे लिहितात
अभिजीत राणे लिहितात एक काळ असा होता की इराण आणि इस्राइल यांची दोस्ती म्हणजे जय विरूवाली दोस्ती होती आणि सध्या दोघेही एकमेकांच्या जिवावर...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The 50 per cent cap on caste-based reservations in India, though not mandated by the Constitution,...
bottom of page