top of page
Search


राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता आपल्याकडे असली पाहिजे. दहीहंडीच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांचे योगदान असेच निर्विवादपणे दखल घेण्यासारखे आहे. स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक परंपरेच्या चौकटीत असलेल्या दहीहंडीला त्यांनी भव्य मंच, मोठी बक्षिसे, सेलिब्रिटी, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धात्मक स्वरूप देऊन आधुनिक ‘मेगा इव्हेंट’मध्ये रूपांतरित केले. त्यांच्या ‘संघर्ष दहीहंडी’ने गोविंदा पथकांना प


The Price of Political Softness. Winning power is not enough...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Price of Political Softness. Winning power is not enough; a government must establish administrative authority and build an institutional ecosystem capable of sustaining its political mandate. Much of the growing frustration with Devendra Fadnavis stems from the perception that he repeatedly chose accommodation over decisive governance. BJP received a powerful mandate in 2014 amid promises of action against corruption, yet many cases i


Even before its release, Sonia Gandhi’s memoir Belonging...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Even before its release, Sonia Gandhi’s memoir Belonging: A Journey of Love has landed in a political and publishing controversy. The book is scheduled for an international release on November 10, but Penguin Random House India will not publish its Indian edition. Reports claim the disagreement involved proposed editorial changes and deletions concerning references to Prime Minister Narendra Modi, the RSS and Chinese intrusions, which Soni


In a major counter-terrorism breakthrough, Indian security
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In a major counter-terrorism breakthrough, Indian security agencies have dismantled an alleged ISI-backed Shahzad Bhatti network operating across several states. According to Home Minister Amit Shah, coordinated operations across 14 states resulted in the arrest of more than 200 alleged operatives, potentially disrupting plans for attacks around Independence Day. Security agencies reportedly recovered IEDs, pistols, live ammunition and gre


मराठी भाषा शिकवणी उपक्रमासाठी खासदार वायकर यांना अभिजीत राणे यांचे निमंत्रण
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व यावेळी मुंबईमध्ये रिक्षा चालकांसाठी सुरु असलेल्या मराठी भाषा शिकवणी संदर्भात चर्चा केली व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिले. #AbhijeetRane #RavindraWaikar #Photo #MP #Mumbai #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPMaharashtra #RavindraWaikar #Shivsena #ShivsenaCommunication


घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये, आणि शेतकरी सन्मान निधीचे १८,००० रुपये; म्हणजेच एका कुटुंबाला वर्षाकाठी तब्बल १,७२,००० रुपये थेट बँक खात्यात मिळत आहेत. सोबतच रेशन आणि वैद्यकीय उपचारही मोफत!जेव्हा कोणत्याही कष्टाविना इतकी मोठी रक्कम घरात येत असेल, तर मग कोणी कशाला डोकेफोड करून शिक्षण घेईल आणि कोणता अडाणी कष्ट उपसेल? ही फुकटची आर्थिक रसदच लोकांना आळशी बनवत आहे. जेव्हा पोटापाण्याची चिंताच उरत नाही, तेव्हाच जंतर-मं


IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* IT उद्योगाच्या मोहात Mechanical, Civil, Electronics, Electrical सारखे अभियंतेही IT मध्ये वळले आणि त्याचा दुष्परिणाम पायाभूत सुविधांवर दिसू लागला. वातानुकुलित खोलीत बसून प्रेझेंटेशन तयार करणे सोपे असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांची कमतरता तीव्र होत आहे. पालक मुलांना IT मध्ये ढकलतात, पण त्यामुळे समाजाने नैतिक अधिकार गमावला आहे. IIT पेक्षा ITI करणाऱ्यांचे महत्व वाढत आहे कारण देशाला प्रत्यक्ष काम करणारे हात हवे आहेत. Rat r


केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयात एकाच वेळी ४ अत्यंत खास...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयात एकाच वेळी ४ अत्यंत खास आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एपीएस सिद्धार्थ यादव, खाजगी सचिव अमर सिंह आणि अतिरिक्त खाजगी सचिव आयुष शरण व शैलेश कुमार सिंह यांच्या हकालपट्टीची थेट माहिती पंतप्रधान कार्यालयाला (PMO) देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या इतिहासात अशी धडक कारवाई कधीच झाली नव्हती. राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील अवैध खाणकामाच्या कथित मंजुरीचे


माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) १२ जून २०२६ रोजी बदल करून शुल्कवाढ...
🖋️ अभिजीत राणे लिहितात माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) १२ जून २०२६ रोजी बदल करून शुल्कवाढ, ओळखपत्राची सक्ती आणि शब्दमर्यादा यांसारखे जाचक नियम लादण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न म्हणजे पारदर्शक लोकशाहीला कुलूप लावण्यासारखाच होता. या वादग्रस्त बदलांमुळे भ्रष्टाचाराविरोधातील हा अत्यंत प्रभावी कायदा पूर्णपणे बोथट होण्याची भीती निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला; परंतु या लढ्याला खरे बळ मिळाले ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्य


The geopolitical dynamic between India and China...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The geopolitical dynamic between India and China has shifted from passive diplomacy to strategic deterrence, as highlighted by a sharp exchange over regional water security. In response to a warning from Chinese representative Victor Gao—who implied China could manipulate the Brahmaputra River if New Delhi used the Indus Water Treaty against Pakistan—External Affairs Minister S. Jaishankar delivered a calculated counter-warning. He cautioned


राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत. तो कपटी नाही, मत्सरी नाही, द्वेषभावना नाही, आणि सत्तेची हावही नाही. त्याचं राजकारण प्रवाहासोबत वाहण्याचं नाही तर स्वतःच्या मार्गाने चालण्याचं आहे—पडला तरी पुन्हा उठून लढण्याचं. वडिलांच्या मारेकऱ्यांना माफी देण्याइतकं मोठं हृदय त्याच्याकडे आहे, ही त्याच्या माणुसकीची खरी ओळख. राजकारण बाजूला ठेवलं तर तो मस्तमौला, राग-लोभाच्या पलीकडचा माणूस आहे. देशभर फिरून तो प्र


लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लखनऊच्या इको गार्डनमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे आता तस्तरी वाजणार हे निश्चित आहे. यूपी पोलिसांची तयारी पाहता, या आंदोलनकर्त्यांना कठोर स्वागत मिळणार हे स्पष्ट आहे. चुकीची जागा निवडल्याने त्यांचा सामना उत्तरप्रदेश पोलिसांच्या शिस्तबद्ध आणि कठोर कारवाईशी होणार आहे. योगी सरकारने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोणत्याही गोंधळाला येथे जागा नाही. आंदोलनाचा


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे – सोर्स कोडशिवाय कोणतेही परदेशी शस्त्र स्वीकारले जाणार नाही. राफेलची ताकद मान्य असली तरी ‘बंद पेटी’सारखे शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारे ठरते. आता भारत केवळ खरेदीदार नव्हे तर मालक बनण्याच्या भूमिकेत आहे. रशियाची एसयू-57 ही पाचव्या पिढीची स्टील्थ फायटर जेट्स भारतासाठी नवी संधी ठरू शकते. रडारच्या आवाक्याबाहेर राहणारी ही अदृश्य शक्ती शत्रूला गोंधळात टाकते. रशियाने तंत्रज्ञान सामायिक करण्यात दाखवलेले


देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज...
🖋️ अभिजीत राणे लिहितात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सतत प्रश्नांकित ठरते. इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वापर करून धमकी देणाऱ्यांवर, समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे; मात्र महाराष्ट्रात अशा घटनांवर गृहमंत्र्यांची भूमिका कमकुवत दिसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही गृहखात्याची प्राथमिक जबाबदारी असून तीच वारंवार अपयशी ठरतेय. संघ पार्श्वभूमीमुळे शांतीब्रह्म वृत्ती असणे वेगळे, पण


Justice N.K. Singh of the Supreme Court emphasized...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Justice N.K. Singh of the Supreme Court emphasized that India’s Constitution never describes the nation as a “Hindu Rashtra.” He underlined that India is among the few countries that treat all religions with equal respect. Singh clarified that the word “Hindu” originally referred to a geographical identity, not a specific faith. He highlighted India’s long tradition of embracing diverse religions and communities, walking together in harmony.


The BJP holds a potential masterstroke:...
From The Desk of Abhijeet Rane The BJP holds a potential masterstroke: if they truly want to turn the Women’s Reservation Bill setback into a long-term advantage, they must act boldly. Imagine every upcoming election fielding 33% women candidates, and every cabinet formed with 33% women ministers. If this is implemented consistently over the next three years, by 2029 the entire women’s electorate could rally behind them. Of course, internal resistance will be fierce—party loy


Trump’s Iran war strategy reads like...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Trump’s Iran war strategy reads like a tragicomedy of contradictions. He marched in declaring he’d “open” the Strait of Hormuz—never mind it was already open. After burning billions and rattling allies, he now boasts of “blocking” Hormuz—though it’s already blocked by the very chaos his policies unleashed. It’s a masterclass in fighting shadows: waging war on doors that were never closed, then locking gates that were already jammed. The resu


लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक राज्यांना अधिक बळकट करणार आहे. लोकसंख्या हा निकष मानल्यास, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल. परिणामी बिगर हिंदी भाषिक राज्यांचे खासदार कमी होतील आणि त्यांच्या आवाजाला संसदेत फारसा वजन राहणार नाही. हिंदी पट्ट्यातील राज्यांची पकड अधिक घट्ट होईल, तर दक्षिण व पूर्व भारतातील राज्यांना दुय्यम स्थान मिळेल. यामुळे देशाच्या राजकारणात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.


Bihar’s political stage has entered a new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Bihar’s political stage has entered a new chapter, with BJP emerging as the dominant force and Nitish Kumar’s influence visibly shrinking. Once the state’s balancing leader, Kumar’s repeated alliance shifts have eroded trust, leaving BJP to consolidate power through organizational strength and cultural messaging. The opposition, particularly RJD and Congress, remains fragmented and unable to mount a credible challenge, creating a vacuum that
bottom of page