top of page
Search


वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक कमलेश यादव यांचा सत्कार
मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांची वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #kamleshyadav #photo #bjpmumbai #bmc #birthday


राष्ट्रीय जनता दल (बिहार)चे प्रदेश उपाध्यक्ष बिनोद कुमार श्रीवास्तव यांची अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट
राष्ट्रीय जनता दल (बिहार)चे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय कायस्थ महासभा (बिहार)चे प्रदेशाध्यक्ष बिनोद कुमार श्रीवास्तव यांचे मुंबई दौऱ्यादरम्यान धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी उपस्थित होते. #abhijeetrane #meeting #bihar #jantaDal #RJD #RashtriyaJantaDal


सवर्ण समर्थकांची गुलामी की जागरूकता?
🖋️ अभिजीत राणे लिहितात सवर्ण समर्थकांची गुलामी की जागरूकता? भाजपाई सवर्णांची स्थिती आज विचित्र आहे. ते आपल्या समाजाच्या हितापेक्षा मोदींच्या प्रतिमेच्या बचावात अधिक गुंतलेले दिसतात. जातिसूचक शब्दांवर आहत होणारेही हेच, पण प्रश्न विचारण्याऐवजी ते स्वतःच्या समाजालाच दोष देतात. ST, SC, OBC वर्गाला मोदींच्या सन्मानाचा फारसा फरक पडत नाही, कारण त्यांचे हित कायद्यांद्वारे वेगळे साधले जाते. मात्र सवर्ण समर्थकांना गुलामीसारखी निष्ठा दाखवावी लागते, ज्याचा राजकीय फायदा मोदी घेत आहेत. बु


Forgotten Heroes of 1946
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Forgotten Heroes of 1946 On 18 February 1946, inspired by Netaji’s Azad Hind Sena, Indian sailors and soldiers rose against the British in what became the last great battle for freedom. Yet, this historic uprising from the Talwar ship was deliberately buried in official narratives. Congress, standing with the British at that time, ensured that the credit for independence remained confined to Nehru and Gandhi. The truth is that British rule b


मुंबई जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ मुंबई जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास ● जागतिकीकरणाच्या बदलत्या प्रवाहात महाराष्ट्र आता जागतिक भांडवलासाठीचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार असून, मुंबई जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत विदेश मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन २०२६' परिषद


दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका ● शासकीय दुखवटा पाळला जात असताना संवेदनशीलतेचा अभाव दाखवत तब्बल ७५ शिक्षण संस्थांना तातडीने अल्पसंख्याक दर्जा देण्याचा घाट घालण्यात आला. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावले उचलत या सर्व ७५ निर्णयांना स्थगिती दिली आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यांनी केवळ


निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ● ‘राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, ग्रामीण जनतेने महायुतीच्या विकासकामांवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे. भाजपाने २०१७ चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला असून, १२ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस


राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर ● सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना निमंत्रण न मिळाल्यामुळे ही टीका होत असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आले हो


घातपाताच्या रोहित पवारांच्या संशयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संयमी उत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ घातपाताच्या रोहित पवारांच्या संशयावर मुख्यमंत्री फडणवीसांचे संयमी उत्तर ● अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय आहे. रोहित पवारांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस म्हणाले की, कोणत्याही मोठ्या अपघाताची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी असे तर्क-वितर्क लावणे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करते. आपल्या देशातील तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या


स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास ● महाराष्ट्र राज्य सध्या प्रगतीच्या एका नव्या टप्प्यावर असून, विविध क्षेत्रांमध्ये देशात आपला वेगळा ठसा उमटवत आहे. राज्याच्या विकासाचा हा वेग अधिक वाढवण्यासाठी शासन आता नामवंत स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र येऊन काम करणार आहे. या भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठे बदल घडून येतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र


बंगालमध्ये बदलाची चाहूल
🖋️ अभिजीत राणे लिहितात बंगालमध्ये बदलाची चाहूल पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससमोर कठीण आव्हान उभे आहे. पंधरा वर्षांची सत्ता, ॲन्टी-इनकम्बेंसी, आणि मुस्लिम मतदारांमध्ये AIMIM, काँग्रेस व डाव्यांची घुसखोरी यामुळे मोमताबॅनर्जींचा पारंपरिक मतबँक ढासळत आहे. भाजपने २ वरून ७७ जागांपर्यंत झेप घेतली आणि आता मतप्रतिशत वाढवून १४५ जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता राजकीय पंडित मांडत आहेत. CAAमुळे शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळाले, तर SIRच्या कारवाईमुळे बोगस मतदानावर लगाम बसला आहे. या प


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Controversy as Promotion Strategy The film produced by Dheeraj Pandey and starring Manoj Bajpayee, titled Ghuskhor Pandit, has stirred controversy even before release. Observers note that the provocative name itself was a calculated move—sparking debate, drawing attention, and ensuring free publicity. Once the backlash grew, the teaser was quietly withdrawn, and a name change with an apology now seems inevitable. This is a familiar marketing


अफगाणिस्तानच्या जिगरबाज खेळाडूंचा गौरव
🖋️ अभिजीत राणे लिहितात अफगाणिस्तानच्या जिगरबाज खेळाडूंचा गौरव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने दाखवलेली जिद्द अविस्मरणीय ठरली. डबल सुपर ओव्हरमध्ये गुरबाजने सलग तीन सिक्स मारून सामना जवळजवळ पलटवला होता. इतक्या दबावात अशी कामगिरी करणे हे अशक्यप्राय असते, पण त्याने ती करून दाखवली. शेवटच्या चेंडूवर तो आऊट झाला तरी त्याची धडाडी क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम राहील. अफगाणिस्तानची ही टीम कठीण परिस्थितीतून उभी राहिली आहे. देशात मूलभूत सुविधा नसतानाही त्यांनी आंतरराष्ट्


The Decline of Political Discourse
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Decline of Political Discourse In Maharashtra, political disagreements are nothing new, but the language used in recent times has sunk to troubling depths. Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut’s repeated use of crude insults and personal attacks exemplifies this decline. Statements mocking attire, questioning patriotism, or hurling abusive remarks at women go far beyond legitimate criticism. They may earn applause from partisans, but they corr


The Logic of “Glorious Defeats”
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Logic of “Glorious Defeats” The latest local election results in Maharashtra show BJP securing 7 out of 12 Zilla Parishads and 52 out of 125 Nagar Parishads. In contrast, Uddhav Thackeray’s party failed to win a single Zilla Parishad and managed only 5 Nagar Parishads. Despite this stark difference, commentator Vishwambhar Chaudhary described BJP’s victories as driven by money power and manipulation, while labeling Uddhav’s limited wins


काकांचा बदलत न जाणारा पॅटर्न
🖋️ अभिजीत राणे लिहितात काकांचा बदलत न जाणारा पॅटर्न शरद पवार हे राजकारणातील अनुभवी खेळाडू. बारामतीतील विमान अपघातानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले – "राजकारण करू नका, हा अपघात आहे." पण त्यांच्या विधानाच्या उलट अमोल मिटकरी आणि इतर मंडळींनी राजकारण सुरू केले. रोहित पवार तर पत्रकार परिषद घेऊन घातपाताचे संकेत देऊ लागले. काका मात्र दवाखान्यात निवांत आहेत. त्यांना कोणीही थेट प्रश्न विचारू शकत नाही. हेच त्यांच्या ५५ वर्षांच्या राजकारणातील पॅटर्नचे वैशिष्ट्य आहे – स्वतःला दूर
निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ निवडणूक निकालातून विकासाचे राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब ● ‘राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, ग्रामीण जनतेने महायुतीच्या विकासकामांवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे. भाजपाने २०१७ चा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला असून, १२ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस
राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर ●सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना निमंत्रण न मिळाल्यामुळे ही टीका होत असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आले होत


Population Burden vs. Political Rhetoric
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Population Burden vs. Political Rhetoric RSS chief Mohan Bhagwat recently suggested that Hindus should marry early and have three children. His statement has sparked debate, especially since India’s population has already crossed 1.5 billion. At a time when resources are stretched thin, encouraging larger families seems impractical. The imbalance between taxpayers who sustain the system and those dependent on subsidies is already a pressing


संघटनशक्तीचे अपुरे भांडवल
🖋️ अभिजीत राणे लिहितात संघटनशक्तीचे अपुरे भांडवल कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची लढाई नेहमीच एकाकी राहते. महानगरपालिका असो वा जिल्हा परिषद, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात मित्रपक्षांच्या असहकाराचा मोठा वाटा आहे. तरीही पाटील यांच्या सूक्ष्म नियोजन व संघटनकौशल्याचे कौतुक करावे लागते. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात नवे बळ मिळू शकले असते, जर प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आले असते. विद्यमान नेतृत्व मात्र केवळ टीका-टिप्पणीपुरत
bottom of page