top of page
Search


२० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* २० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवत आहेत. चिथावणीला बळी पडलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांचे ठसे आधार कार्डशी जुळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित तरुणांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय झाले आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, पासपोर्ट बनणार नाही आणि खाजगी क्षेत्रातही देशद्रोहाचा ठपका बसल्याने नोकरीची संध


Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests argue...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests argue that social media, once the party's ultimate strength, has turned into its greatest vulnerability. However, this outrage overlooks the strategic reality that these movements are opposition-sponsored operations equipped with YouTubers, staged provocation, and AI-driven narratives. Recognizing social media's declining credibility and susceptibility to manipulation, the B


Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Frustrated BJP supporters viewing viral video footage of protests argue that social media, once the party's ultimate strength, has turned into its greatest vulnerability. However, this outrage overlooks the strategic reality that these movements are opposition-sponsored operations equipped with YouTubers, staged provocation, and AI-driven narratives. Recognizing social media's declining credibility and susceptibility to manipulation, the B


२० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* २० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवत आहेत. चिथावणीला बळी पडलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांचे ठसे आधार कार्डशी जुळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित तरुणांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय झाले आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, पासपोर्ट बनणार नाही आणि खाजगी क्षेत्रातही देशद्रोहाचा ठपका बसल्याने नोकरीची संध


On July 17, 2026, India launched its first indigenous hydrogen...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* On July 17, 2026, India launched its first indigenous hydrogen fuel-cell train, joining the elite club of Germany, China, and France. Running on Haryana’s Jind–Sonipat route at a speed of 75 km/h, this eco-friendly train uses a chemical reaction of hydrogen and oxygen to generate electricity, emitting only water vapor instead of smoke. India now aims for higher speeds of 150-200 km/h in the future.While the nation witnesses this massive t


घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये, आणि शेतकरी सन्मान निधीचे १८,००० रुपये; म्हणजेच एका कुटुंबाला वर्षाकाठी तब्बल १,७२,००० रुपये थेट बँक खात्यात मिळत आहेत. सोबतच रेशन आणि वैद्यकीय उपचारही मोफत!जेव्हा कोणत्याही कष्टाविना इतकी मोठी रक्कम घरात येत असेल, तर मग कोणी कशाला डोकेफोड करून शिक्षण घेईल आणि कोणता अडाणी कष्ट उपसेल? ही फुकटची आर्थिक रसदच लोकांना आळशी बनवत आहे. जेव्हा पोटापाण्याची चिंताच उरत नाही, तेव्हाच जंतर-मं


भाजपा कामगार आघाडी मुंबईत 'मन की बात' कार्यक्रम उत्साहात संपन्न
भाजपा कामगार आघाडी मुंबईच्या माध्यमातून आज भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या "मन की बात"चे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी "मन की बात" च्या माध्यमातून नागरिकांना संदेश दिला. यामध्ये मोठ्याप्रमाणात मुंबईतील रिक्षा चालक उपस्थित होते. कार्यक्रमास भाजपा मुंबई चे पदाधिकारी गुंजन जयसवाल, धर्मेश पाल, उपेंद्र पंडित अमृता मिश्रा, जिग्ना देसाई, राजकुमार सरोज,


ममता बॅनर्जी यांच्या जय श्रीराम घोषणाविरोधातून ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ममता बॅनर्जी यांच्या जय श्रीराम घोषणाविरोधातून अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. भाजपने बंगालमध्ये प्रचंड ताकद झोकली, कारण केवळ सत्ता नव्हे तर ओळख बदलण्याचा प्रश्न होता. ममतांनी बांगलादेशी मुसलमानांना प्रवेश दिला, हिंदूंवर अत्याचार झाले, आणि जय श्रीरामचा विरोध गुप्त संदेश होता का, हा प्रश्न उभा राहतो. जमाते इस्लामीच्या नेत्याने ममतांना बंगाल स्वतंत्र देश घोषित करण्याची सल्ला दिला, तरी त्यांनी विरोध केला नाही. ही चुप्पी धोकादायक होती. मोदी-शाह यांच्या आक


America’s “Operation Epic Fury...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* America’s “Operation Epic Fury” against Iran may be declared complete, but the real drama is only beginning. Trump’s bluster is fading because Iran refuses to bend, and the reason is clear—China stands firmly behind Tehran. For the first time since the war began, Iran’s foreign minister Araghchi has landed in Beijing, signaling a deeper alignment. Meanwhile, Washington is pleading with China to pressure Iran into reopening Hormuz, and Trum


They don’t celebrate with wine or dance floors...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* ; their victory ritual is discipline itself. After addressing cadres at the party office, they pivot straight to the next battleground—Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Goa, Manipur, Himachal, Gujarat. “Tomorrow” is symbolic; the groundwork is already laid, tomorrow only sharpens the blade. Bengal’s chief ministerial choice will be managed quietly, while public attention is steered elsewhere to protect crucial tasks. Like Bajirao on hors


भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे – सोर्स कोडशिवाय कोणतेही परदेशी शस्त्र स्वीकारले जाणार नाही. राफेलची ताकद मान्य असली तरी ‘बंद पेटी’सारखे शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारे ठरते. आता भारत केवळ खरेदीदार नव्हे तर मालक बनण्याच्या भूमिकेत आहे. रशियाची एसयू-57 ही पाचव्या पिढीची स्टील्थ फायटर जेट्स भारतासाठी नवी संधी ठरू शकते. रडारच्या आवाक्याबाहेर राहणारी ही अदृश्य शक्ती शत्रूला गोंधळात टाकते. रशियाने तंत्रज्ञान सामायिक करण्यात दाखवलेले


‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!
‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न! भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. देशाच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सशक्तीकरणासाठी आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी सर्वांना नवी ऊर्जा व दिशा दिली. या कार्यक्रमाला भाजपा मुंबईचे सरचिटणीस विनोद शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपू


‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!
‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न! भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. देशाच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सशक्तीकरणासाठी आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी सर्वांना नवी ऊर्जा व दिशा दिली. या कार्यक्रमाला भाजपा मुंबईचे सरचिटणीस विनोद शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःप


‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!
‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न! भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. देशाच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सशक्तीकरणासाठी आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी सर्वांना नवी ऊर्जा व दिशा दिली. या कार्यक्रमाला भाजपा मुंबईचे सरचिटणीस विनोद शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपू


शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा...
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा द्वेष कोणीही करू शकत नाही. त्यांच्या इतका हुशार राजकारणी दूसरा कोणीही नाही. त्यांना राज्यसभा खासदार व्हायचे होते महाविकास आघाडी च्या इतर पक्षांनी विरोध करू नये आणि भाजपाने सुद्धा निवडून आणावे म्हणून ते राजकीय आजारी पडले, रुबी हॉल मध्ये अॅडमिट झाले आणि राज्यसभा निवड पक्की झाल्यावर टूणटुणीत होऊन बाहेर आले. त्यांचे आणि अजित पवारांचे ताणलेले संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे अजित दादांच्या पत्नी सुमित्राता


Dubai Real Estate
1️⃣ Dubai Real Estate Dubai Real Estate Delivers AED 4.6B Net Gain for Investors in March Dubai saw 3,308 resale deals worth AED 15.39 billion, while 36,658 tenancy contracts totaling AED 3.16 billion reflected steady demand and rising rents. 2️⃣ Ladakh Ladakh LG Distributes Renewed Lease Deeds to Leh Ladakh LG Vinai Kumar Saxena distributes lease deeds to 79 Leh residents, ensuring legal ownership, financial access, and resolving long-pending land issues. 3️⃣ Tricity Realty


Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not just a commemoration of a great leader, but a reminder of the unfinished journey toward justice and equality. Born into adversity, he rose through intellect, courage, and relentless struggle to become the architect of India’s Constitution and the voice of the oppressed. His vision of democracy was not limited to ballots and institutions, but extended to dignity, fraternity, and social harmony


In Sultanpur, a shocking case of police negligence has surfaced.
🖋️ From The Desk of Abhijeet Rane In Sultanpur, a shocking case of police negligence has surfaced. SP Charu Nigam, along with an SHO and three constables, allegedly ignored cow smuggling activities and even aided the culprits. As a result, the government swiftly suspended all involved officers. Reports reveal that while filing the FIR, deliberate carelessness allowed eight smugglers to walk free the very next day. Hindu organizations lodged complaints, highlighting this misc


A shocking case in Pune has expose...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane A shocking case in Pune has exposed the rot in the revenue department. A sub-divisional officer in Junnar-Ambegaon was caught red-handed accepting ₹2 lakh bribe for issuing a completion certificate, after allegedly demanding ₹5 lakh from a builder. The Anti-Corruption Bureau’s trap revealed how “service” has turned into “deal.” Citizens now ask: has bribery become the norm for government documents? Is every certificate, NOC, or permit tied t


उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती...
अभिजीत राणे लिहितात उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती अकार्यक्षम मुख्यमंत्री होते याची कबुली दिली आहे. विधानपरिषदेतील शेवटच्या दिवशी भाषण करताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाची खरी सुरुवात लॉकडाऊनच्या दिवशी झाली असे विधान केले. मात्र त्यांच्या शपथविधीनंतरचे 118 दिवस त्यांनी दुर्लक्षित केले. कोविड काळात महाराष्ट्रात दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले, तर बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकारला घेरले. सुरू असलेले प्रकल्प स्थगित झाले, फेसबुक लाईव्हवरून लोक
bottom of page