top of page
Search


मुंबईच्या विकासाचा 'अँग्री यंग मॅन' ते 'व्हिजनरी लीडर'; अमित साटम यांचा धडाडीचा प्रवास
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ मुंबईच्या विकासाचा 'अँग्री यंग मॅन' ते 'व्हिजनरी लीडर'; अमित साटम यांचा धडाडीचा प्रवास ● मुंबई भाजपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून अमित साटम यांनी पक्ष संघटनेत चैतन्य फुंकले आहे. ‘मुंबईचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा’ असे म्हणत त्यांनी केवळ टीका करण्यापेक्षा 'डेव्हलपमेंट मॉडेल' लोकांसमोर मांडण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमात


रवींद्र चव्हाण; राष्ट्रभक्त व्यक्तिमत्व
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ रवींद्र चव्हाण; राष्ट्रभक्त व्यक्तिमत्व ● भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एक समर्पित राष्ट्रभक्त आहेत, अशा शब्दांत पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव केला आहे. डोंबिवलीचे आमदार म्हणून सलग चार वेळा निवडून येणारे चव्हाण यांनी आपल्या पारदर्शक आणि शिस्तप्रिय कारभाराने जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासातील निष्ठा आणि देशाप्रती असलेले प्रेम हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेर


युवाशक्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि हक्काच्या रोजगाराची जोड; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ युवाशक्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि हक्काच्या रोजगाराची जोड; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय ● राज्यातील युवा वर्गाला जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन स्किल्ड वर्कफोर्स घडवण्याचा निर्धार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकारने केला आहे. याच अनुषंगाने 'पीएम सेतू' योजनेद्वारे राज्यातील आयटीआय संस्था आता जागतिक स्तरावर झेप घेण्यास सज्ज आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर, संभाजीनगर आणि पुणे या जिल्ह्यांत


मुंबईतील यशात अमित साटम यांच्या संघटनकौशल्याची छाप
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ मुंबईतील यशात अमित साटम यांच्या संघटनकौशल्याची छाप ● मुंबई महापालिका निवडणूकीनंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे संघटनकौशल्य विशेष चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीने आणि सूक्ष्म नियोजनाने मुंबईत पक्षाची पकड अधिक मजबूत केली आहे. विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतानाच, त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे. मुंबईचे राजकारण नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे, परंतु या


सामान्यांचा 'आपला रवीदादा'
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ सामान्यांचा 'आपला रवीदादा' ● भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे रवींद्र चव्हाण यांनी राजकारणात एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे. मात्र, इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्यातील 'आपला रवीदादा' ही प्रतिमा तसूभरही ढळलेली नाही. सामान्य जनतेशी असलेली नाळ आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती आजही कायम आहे. एका साध्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचला अस


शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार ● महाराष्ट्र राज्याला येणाऱ्या काळात पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारचे आगामी उद्दिष्ट हे बळीराजाला समृद्ध आणि स्वयंपूर्ण करणे असून, त्यासाठी विविध जलसंधारण योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांना नैसर्गिक संकटांशी लढता यावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त


अमित साटम यांनी दिले मुंबईची सुरक्षा आणि विकासाला प्राधान्य
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांनी दिले मुंबईची सुरक्षा आणि विकासाला प्राधान्य ● मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि येथील प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना चपराक देण्यासाठी आता खंबीर नेतृत्वाची गरज आहे. हे नेतृत्व एखादी माता किंवा बहीण करेल, असा विश्वास भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला. यामुळे मुंबईचा कारभार अधिक सुरक्षित आणि जनहितार्थ होईल, असे


रवींद्र चव्हाण यांचा सेवाव्रती प्रवास
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ रवींद्र चव्हाण यांचा सेवाव्रती प्रवास ● भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा एका सामान्य कार्यकर्त्याचा संघर्ष आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण मानला जातो. डोंबिवलीचे आमदार ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली असून, 'सेवाव्रती' ही त्यांची खरी ओळख बनली आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या घव


मुख्यमंत्री फडणवीसांना ‘ग्रँडमास्टर’ म्हणत भाजपाकडून होतेय विशेष कौतुक
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ मुख्यमंत्री फडणवीसांना ‘ग्रँडमास्टर’ म्हणत भाजपाकडून होतेय विशेष कौतुक ● महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रणनीतीने विरोधकांना चारी मुंड्या चीत करणारे भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. यापूर्वी त्यांना ‘आधुनिक चाणक्य’ किंवा लाडके ‘देवाभाऊ’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतप


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात या वर्षीचा सर्वात लक्षवेधी पद्मश्री पुरस्कार ब्राझीलचे जोनास मासेटी यांना प्रदान करण्यात आला आहे. वेद आणि भगवद्गीतेचे ज्ञान प्रसृत केल्याबद्दल त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अनवाणी पायांनी चालणारे, रुद्राक्षांची माळ घालणारे आणि संन्याशासारखा पेहराव करणारे मासेटी यांनी पाच वर्षे ब्राझीलच्या सैन्यात मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम केले, त्यानंतर एका शेअर बाजारातील कंपनीत सल्लागार म्हणून काम केले आणि अखे


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Trap Day Politics – A Lesson in Strategy January 26, 2026 turned into a “Trap Day” for the ruling party. Carefully planned incidents during official programs sparked controversy, and social media amplified the uproar. In reacting hastily, BJP leaders slipped into criticizing revered figures like Dr. Ambedkar, Jyotiba Phule, Savitribai, and Annabhau Sathe. That was the trap—drawing anger from communities deeply attached to these icons. Commun


मानपाडा येथील राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
मानपाडा गावचा राजा सार्वजनिक माघी गणेशोत्सव जागृती मित्र मंडळ मानपाडा घोडबंदर ठाणे येथील गणेश उत्सव साठी धडक कामगार यूनियन चे संस्थापक तथा महासचिव श्री अभिजीत राणे साहेब यांनी गणेश दर्शन करून मंडळाला भेट दिली . मंडळ पदाधिकारी देवेंद्र वाईरकर आणि इतर पदाधिकारी राणे साहेबांचा सत्कार केला या वेळी धडक कामगार यूनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे , सचिव राकेश सुर्यराव, अश्विन कांबळे उपस्थित होते. #GaneshDarshan #MaghiGaneshotsav #Manpada #Thane #DhadakKamgarUnion #Abhije


🖋️ From The Desk of Abhijeet Rane Equity Squads and Transparent Justice
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Equity Squads and Transparent Justice The UGC’s proposed “Equity Squad” guidelines aim to protect all students—irrespective of caste, gender, religion, or community—from discrimination and abuse. Representation is ensured with reserved seats for SC, ST, OBC, women, and persons with disabilities, but the majority of positions remain open to all. Fears that general-category students will be excluded are misplaced; seven out of ten seats are un


🖋️ अभिजीत राणे लिहितात VBSA आणि उच्च शिक्षणातील बदल
🖋️ अभिजीत राणे लिहितात VBSA आणि उच्च शिक्षणातील बदल केंद्र सरकारने मांडलेले VBSA (विकसित भारत शिक्षा अधिष्ठान) विधेयक २०२५ हे उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे पुनर्रचना पाऊल आहे. UGC, AICTE आणि NCTE यांचे विलीनीकरण करून एकच सर्वोच्च संस्था स्थापन होणार आहे. त्यामुळे UGC कायदा १९५६ रद्द होईल आणि निधी वाटप थेट शिक्षण मंत्रालयाकडे जाईल. बनावट विद्यापीठे किंवा नियमभंग करणाऱ्या संस्थांवर १० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. १३ जानेवारी २०२६ रोजी लागू झालेली UGC Equi


मुख्यमंत्री फडणवीसांचा 'दावोस'मध्ये धमाका: महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ मुख्यमंत्री फडणवीसांचा 'दावोस'मध्ये धमाका: महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार ● स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, विविध जागतिक कंपन्यांसोबत राज्याने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार असून, भविष्यात सुमारे ४० लाख रो


तत्वनिष्ठ रवींद्र चव्हाण
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ तत्वनिष्ठ रवींद्र चव्हाण ● महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद कारणीभूत ठरला आहे. डोंबिवलीचे आमदार म्हणून सलग चार वेळा निवडून येणाऱ्या चव्हाण यांनी आपल्या शिस्तबद्ध कार्यशैलीने आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेने कार्यकर्त्या


अमित साटम यांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर ● मुंबईच्या महापौरपदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा दावा केला होता. मात्र, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, विरोधकांनी नियमांचा नीट अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. साटम म्हणाले की, "आरक्षणाची प्रक्रिया ही कोणत्याही राजकीय


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Pakistan’s Fragile Balancing Act In just seventy-two hours, Pakistan has witnessed a string of unsettling incidents: Dawood’s mall engulfed in flames, U.S.-Israeli supplied equipment for Iranian protests mysteriously lost in Balochistan, a vital Karachi port container destroyed, and a naval ship consumed by fire. These shocks expose the fragility of Pakistan’s internal and external positioning. Army chief Asim Munir’s pursuit of financial ga


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात तामिळनाडूतील राजकीय उलथापालथ तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. उदयनिधी यांना मदुराई उच्च न्यायालयाचा दणका बसला, तर अभिनेता विजय यांच्या सभेत झालेल्या गोंधळात चाळीस जणांचा मृत्यू झाला. विजय यांच्यावर आधीपासूनच कायदेशीर ससेमिरा आहे आणि संघटनात्मक ताकद नसल्याने त्यांचे राजकीय भविष्य अनिश्चित दिसते. NDA कडे रामदास, मारन यांसारख्या छोट्या पक्षांचे आगमन झाले आहे, ज्यामुळे विरोधी आघाडीला बळ मिळत आहे. दुसरीकडे, DMK विरोधा


राज्यातील ४०० शहरांचे ‘महा-परिवर्तन’; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा!
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज्यातील ४०० शहरांचे ‘महा-परिवर्तन’; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा! ● महाराष्ट्र राज्याच्या सुमारे ४०० प्रमुख शहरांचा संपूर्ण चेहरामोहरा लवकरच बदलणार असून, यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. शहरांच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष भरून काढण्यासाठी आणि तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहर विकासाचे एक सखोल 'ब्लूप्रिंट' तयार करण्यात आले आहे
bottom of page



