top of page
Search


घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* घरातील दोन महिलांना वर्षाला ३६,००० रुपये, पदवीधर मुलाला १,२०,००० रुपये, आणि शेतकरी सन्मान निधीचे १८,००० रुपये; म्हणजेच एका कुटुंबाला वर्षाकाठी तब्बल १,७२,००० रुपये थेट बँक खात्यात मिळत आहेत. सोबतच रेशन आणि वैद्यकीय उपचारही मोफत!जेव्हा कोणत्याही कष्टाविना इतकी मोठी रक्कम घरात येत असेल, तर मग कोणी कशाला डोकेफोड करून शिक्षण घेईल आणि कोणता अडाणी कष्ट उपसेल? ही फुकटची आर्थिक रसदच लोकांना आळशी बनवत आहे. जेव्हा पोटापाण्याची चिंताच उरत नाही, तेव्हाच जंतर-मं


The public discourse surrounding Union Minister Nitin Gadkari...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* From The Desk of Abhijeet Rane, The public discourse surrounding Union Minister Nitin Gadkari highlights a growing friction between bold developmental promises and ground-level economic realities. While praised by opposition factions for his accessible demeanor, critics argue that his ambitious statements—such as promoting 100% ethanol-blended fuels or suggesting pure petrol could cost ₹168 per liter—often overlook practical consumer prici


Arvind Kejriwal has officially announced he will join the protest at Jantar Mantar...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Arvind Kejriwal has officially announced he will join the protest at Jantar Mantar on Thursday evening at 5 PM, just as my “sources” predicted. This move seems aimed at giving Sonam Wangchuk’s hunger strike a dignified conclusion. The likely script tomorrow could be: “Requests poured in from across the country… so, respecting people’s wishes, I am ending my fast.” Whether that happens or not, time will tell. But one thing is clear—my sourc


महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा अत्यंत खलवलेला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमधील अंतर्गत रस्ते महाराष्ट्रातील टोलमुक्त रस्त्यांपेक्षा कैक पटीने सरस आहेत, तर तामिळनाडूमध्ये खड्डे नगण्य आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात टोल नाक्यांचा सुळसुळाट अधिक आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रस्ते कंत्राटांमधील कथित टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रमाण कमी असल्याने तिथल्या कामांचा दर्जा टिकून राहतो. महाराष्ट्रात महामार्ग


The sudden influx of political heavyweights at Delhi’s Jantar Mantar protests...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The sudden influx of political heavyweights at Delhi’s Jantar Mantar protests feels less like genuine solidarity and more like a carefully orchestrated script. The arrivals of Sanjay Singh and Atishi Marlena appear to be a strategic testing of the waters, paving the way for the ultimate protagonist of this political drama—Arvind Kejriwal. His anticipated entry seems timed perfectly to maximize media publicity just as the hunger strike conc
bottom of page