top of page
Search


“Where is the recession?...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* “Where is the recession?”—it is not in glossy GDP charts but in the strained kitchens of the middle class. Supporters flaunt UPI records, vehicle sales, and bank lending as proof of prosperity, yet ordinary families cannot pay bills with statistics. Salaries crawl while expenses sprint—vegetables, LPG, fuel, electricity, school fees, and healthcare eat away savings. Rising EMIs and shrinking disposable income trap households in debt cycles


In Beed district, police officer Dattatray Balwante...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In Beed district, police officer Dattatray Balwante from Neknur station was caught red-handed taking a ₹10,000 bribe. Ironically, this is the same man who once threatened a farmer’s son in a viral video, saying he would ruin his character for mentioning UPSC exams. Now his own character is ruined—for just ten thousand rupees. The shame is not only his; imagine his children watching their father being arrested for corruption. What respect r


Tension flared again on the India-Bangladesh ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Tension flared again on the India-Bangladesh border after a clash in Tripura’s Sepahijala district. According to reports, a BSF patrol spotted 10–15 men trying to smuggle goods across the fence near Kamalasagar. When challenged, the group attacked with stones, forcing BSF to open fire in self-defense. Two Bangladeshi nationals—20-year-old Naveen Hussain and 40-year-old Mohammad Mursaleen—were killed. The border in this region is notorious


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म


एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात...
🖋️ अभिजीत राणे लिहितात एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत चाणाक्षपणे आपली पावले टाकत आहेत. फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याच्या रणनीतीचा दुप्पट वेगाने फायदा उचलत शिंदे आपली सेना विस्तारत आहेत. बच्चू कडूंना विधानपरिषद आणि कर्जमाफीचे श्रेय देऊन एक आक्रमक मोहरा जवळ केला, तर ज्योती वाघमारेंसारख्या आक्रमक वक्त्यांना बळ देऊन जनमानसात "दिलदार, सर्वसामान्यांचा नेता" अशी प्रतिमा घडवली जात आहे. भाजपाच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पर्याय निर्माण करण्


शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा...
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा द्वेष कोणीही करू शकत नाही. त्यांच्या इतका हुशार राजकारणी दूसरा कोणीही नाही. त्यांना राज्यसभा खासदार व्हायचे होते महाविकास आघाडी च्या इतर पक्षांनी विरोध करू नये आणि भाजपाने सुद्धा निवडून आणावे म्हणून ते राजकीय आजारी पडले, रुबी हॉल मध्ये अॅडमिट झाले आणि राज्यसभा निवड पक्की झाल्यावर टूणटुणीत होऊन बाहेर आले. त्यांचे आणि अजित पवारांचे ताणलेले संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे अजित दादांच्या पत्नी सुमित्राता


लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक राज्यांना अधिक बळकट करणार आहे. लोकसंख्या हा निकष मानल्यास, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल. परिणामी बिगर हिंदी भाषिक राज्यांचे खासदार कमी होतील आणि त्यांच्या आवाजाला संसदेत फारसा वजन राहणार नाही. हिंदी पट्ट्यातील राज्यांची पकड अधिक घट्ट होईल, तर दक्षिण व पूर्व भारतातील राज्यांना दुय्यम स्थान मिळेल. यामुळे देशाच्या राजकारणात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.


Bihar’s political stage has entered a new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Bihar’s political stage has entered a new chapter, with BJP emerging as the dominant force and Nitish Kumar’s influence visibly shrinking. Once the state’s balancing leader, Kumar’s repeated alliance shifts have eroded trust, leaving BJP to consolidate power through organizational strength and cultural messaging. The opposition, particularly RJD and Congress, remains fragmented and unable to mount a credible challenge, creating a vacuum that


Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not just a commemoration of a great leader, but a reminder of the unfinished journey toward justice and equality. Born into adversity, he rose through intellect, courage, and relentless struggle to become the architect of India’s Constitution and the voice of the oppressed. His vision of democracy was not limited to ballots and institutions, but extended to dignity, fraternity, and social harmony


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे गावगाड्यातील वर्चस्ववादाची लढाई तीव्र झाली आहे. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करून बाळ्या आवारेसारखे लोक मध्यरात्री पुतळे बसवतात, त्यातून दंगल, गुन्हे आणि धमक्या सुरू होतात. पुतळ्यांच्या कारखान्यातून महाग विक्री करून तो स्वतःला समाजसेवक दाखवतो, पण प्रत्यक्षात गावातील फुटीचा फायदा घेतो. चिखला, अंजनगाव, भूम यांसारख्या ठिकाणी पुतळ्यांवरून संघर्ष पेटला आणि समाजांना शिवद्रोही ठरवले गेले. यात वंजारी, दलित, धनगर,


The decision to regularize pre-2011...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The decision to regularize pre-2011 encroachments has sparked sharp criticism. Citizens once applauded Devendra Fadnavis for removing illegal structures in Mumbai, seeing it as a bold stand for public interest. But now, legitimizing encroachments is viewed as rewarding trespassers at the expense of taxpayers. Public land is meant for collective projects funded by citizens, not for squatters who later receive utilities and housing schemes. Su


बंगालमध्ये बदलाची चाहूल
🖋️ अभिजीत राणे लिहितात बंगालमध्ये बदलाची चाहूल पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससमोर कठीण आव्हान उभे आहे. पंधरा वर्षांची सत्ता, ॲन्टी-इनकम्बेंसी, आणि मुस्लिम मतदारांमध्ये AIMIM, काँग्रेस व डाव्यांची घुसखोरी यामुळे मोमताबॅनर्जींचा पारंपरिक मतबँक ढासळत आहे. भाजपने २ वरून ७७ जागांपर्यंत झेप घेतली आणि आता मतप्रतिशत वाढवून १४५ जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता राजकीय पंडित मांडत आहेत. CAAमुळे शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळाले, तर SIRच्या कारवाईमुळे बोगस मतदानावर लगाम बसला आहे. या प


महामार्गावर मूलभूत गरजांची उपेक्षा
🖋️ अभिजीत राणे लिहितात महामार्गावर मूलभूत गरजांची उपेक्षा मुंबई–पुणे प्रवास हा आजही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अपघातानंतरची वाहतूक कोंडी तासन्तास सुरू राहते, तर घाटातले जाम प्रवाशांना थकवून टाकतात. मात्र या गोंधळापेक्षा गंभीर प्रश्न म्हणजे स्वच्छता गृहांचा अभाव. पहिला फुड मॉल ते तळेगाव टोल नाक्यापर्यंत एकही शौचालय उपलब्ध नाही. नैसर्गिक विधी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रवाशांच्या सन्मानाचा अपमान. प्रशासनाने केवळ वाहतूक व्यवस्थापन नव्हे
bottom of page