top of page
Search


Shahjahan Sheikh’s rise in Sandeshkhali ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Shahjahan Sheikh’s rise in Sandeshkhali is a chilling example of how the TMC “syndicate” operates. A migrant from Bangladesh, he began as a laborer but soon built unions, grabbed land, and turned into a local strongman. By 2012 he switched to TMC, gaining political cover and expanding his empire—fish farms, land deals, extortion, and terror over SC/ST families. Locals allege he and his men seized women and property with impunity, while pol


Sangram Patil’s apology before...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Sangram Patil’s apology before the Bombay High Court exposes the fragility of his position and the contradictions of Congress’s silent support. His statement admits that his writings were baseless, without evidence, and driven by error—yet the damage was already done, targeting India and its leaders while enjoying British citizenship. The plea for mercy, citing family abroad and loss of livelihood, reflects desperation more than accountabi


शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा...
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा द्वेष कोणीही करू शकत नाही. त्यांच्या इतका हुशार राजकारणी दूसरा कोणीही नाही. त्यांना राज्यसभा खासदार व्हायचे होते महाविकास आघाडी च्या इतर पक्षांनी विरोध करू नये आणि भाजपाने सुद्धा निवडून आणावे म्हणून ते राजकीय आजारी पडले, रुबी हॉल मध्ये अॅडमिट झाले आणि राज्यसभा निवड पक्की झाल्यावर टूणटुणीत होऊन बाहेर आले. त्यांचे आणि अजित पवारांचे ताणलेले संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे अजित दादांच्या पत्नी सुमित्राता


लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव हिंदी भाषिक राज्यांना अधिक बळकट करणार आहे. लोकसंख्या हा निकष मानल्यास, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल. परिणामी बिगर हिंदी भाषिक राज्यांचे खासदार कमी होतील आणि त्यांच्या आवाजाला संसदेत फारसा वजन राहणार नाही. हिंदी पट्ट्यातील राज्यांची पकड अधिक घट्ट होईल, तर दक्षिण व पूर्व भारतातील राज्यांना दुय्यम स्थान मिळेल. यामुळे देशाच्या राजकारणात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.


Bihar’s political stage has entered a new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Bihar’s political stage has entered a new chapter, with BJP emerging as the dominant force and Nitish Kumar’s influence visibly shrinking. Once the state’s balancing leader, Kumar’s repeated alliance shifts have eroded trust, leaving BJP to consolidate power through organizational strength and cultural messaging. The opposition, particularly RJD and Congress, remains fragmented and unable to mount a credible challenge, creating a vacuum that


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.


महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, एमआयएम व वंचित मर्यादित ताकदीत आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा सर्वसमावेशक धोरण अवलंबून जर नीट खेळला तर पुढील चार-पाच वर्षांत देशभर गाजेल असा नेता होऊ शकतो. सुप्रिया सुळेवर त्याने केलेला दणका हा मुद्दाम होता, कारण त्याच्या वाटेत तीच काटा आहे. रोहितने सोशल मिडिया सोडून जमिनीवर संघटना बांधली, सुजात आंबेडकर, एमआयएम, बामसेफ यांची मोट बांधली तर शरद पवारांचा कट्टर भाजप


The Agnipath scheme launched in 2022...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Agnipath scheme launched in 2022 now clearly shows its strategic intent—reshaping India’s defense spending. Before its rollout, nearly 70% of the defense budget was consumed by salaries and pensions, leaving little room for modernization. The plan aims to gradually reduce this share to 50%, freeing resources for drones, fighter jets, missile systems, and advanced air defense. Recent conflicts like the Israel-Iran war highlight how unmann


लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह काँग्रेसला आणि खास करून राहुल गांधीला विस्तृत अधिकृत माहिती सभागृहापुढे सादर करून फाडून खात आहेत आणि राहुल गांधी तोंड पाडून बसला आहे.काँग्रेसचा जो आरोप आहे की विपक्षांना बोलू दिले जात नाही त्यावर तर अमित शहा यांनी इतकी साद्यंत माहिती दिली आणि ती उदाहरणे दिली ज्यातून हे स्पष्ट दिसत होते की रड्या राहुल गांधी ची सभागृहातील हजेरी सदनाच्या सभासदांच्या सरासरी हज


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Annamalai’s journey is remarkable. Born in a farmer’s family, he excelled in studies, became a mechanical engineer, and later joined IIM Lucknow. But realizing that corporate success meant little in a society plagued by crime, he chose the IPS. As SP in Udupi, he faced tragic cases with empathy, launched the “Suraksha” app, and initiated scholarships in memory of victims. His transfers often triggered public protests, showing the trust he ea


जळगावच्या पद्मालय जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले.
🖋️ अभिजीत राणे लिहितात जळगावच्या पद्मालय जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले. पोलिसांनी सूक्ष्म तपास करून स्वप्निल ऊर्फ गोलू अशोक पाटील याला अटक केली. मृतदेहावरील नथ आणि नेलपेंट हे महत्त्वाचे पुरावे ठरले. स्वप्निल आणि आकांक्षा ऊर्फ अजय गद्रे यांची ओळख पाणीपुरीच्या गाडीवर झाली होती. प्रेमसंबंध वाढले, पण आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर स्वप्निल संतापला. आकांक्षाने लग्नासाठी सातत्याने आग्रह धरल्याने त्याने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. जंगलात नेऊन क


टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते...
🖋️ अभिजीत राणे लिहितात टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याची घटना चर्चेत आहे. हनुमंत काँग्रेसचा गमछा व्यवस्थित घेत स्टंट करायला गेले, पण त्याच्याच अंगलट आले. नक्षलवाद्यांचा पुळका दाखवणे, शिवाजी महाराजांशी तुलना करणे यावरून वाद निर्माण झाला. सकपाळांना उपाध्या दिल्या जात असताना हनुमंतला शिवीगाळ करणे ही राजकीय असहिष्णुतेची पातळी दाखवते. काँग्रेस भवनात याआधीही हनुमंतला मार खाल्ल्याच्या घ


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane India’s agricultural narrative has often been distorted by selective memory. Past regimes sold wheat at ₹22 per kilo through ration while exporting it at barely half the price. They imported low-quality onions from Pakistan and Iran, only to dump them in pits after public outrage. Meanwhile, traders hoarded onions at ₹160 for a 40‑kg sack, later selling them at ₹40–₹60 per kilo during shortages. These practices thrived under Congress and UPA


संघटनशक्तीचे अपुरे भांडवल
🖋️ अभिजीत राणे लिहितात संघटनशक्तीचे अपुरे भांडवल कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची लढाई नेहमीच एकाकी राहते. महानगरपालिका असो वा जिल्हा परिषद, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात मित्रपक्षांच्या असहकाराचा मोठा वाटा आहे. तरीही पाटील यांच्या सूक्ष्म नियोजन व संघटनकौशल्याचे कौतुक करावे लागते. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात नवे बळ मिळू शकले असते, जर प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आले असते. विद्यमान नेतृत्व मात्र केवळ टीका-टिप्पणीपुरत


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane From The Desk of Abhijeet Rane, Copy-Paste Politics The joint manifesto of Uddhav Sena and MNS proudly declares that every student must first learn their mother tongue, then Marathi as the state language, and finally English as a global language. It further promises free, quality education in eight mediums—Marathi, Hindi, Gujarati, Urdu, Telugu, Tamil, Kannada, and English—through Mumbai’s municipal schools. Ironically, this is the very poli


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात राजकारणातील गणित आणि राज ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर युती करताना मनसेला हव्या असलेल्या मराठी विभागातील जागा न देता, जिथे विजयाची शक्यता कमी होती अशा जागा दिल्या गेल्या. त्यामुळे राज जवळजवळ झुकल्यासारखे भासले आणि जुन्या शिलेदारांचा बळी गेला. या युतीमुळे काँग्रेस वेगळी लढत आहे, ज्याचा थेट फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट आहे. जर महाविकास आघाडी एकत्र आली असती तर मुस्लिम आणि दलित मतदार एकवटले असते, पण आता मते काँग्रेस, ओवैसी आणि ठाकरे बंधूंमध्ये विभाग


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात अस्तित्वाचा प्रश्न बांगलादेशात डिसेंबर महिन्यात अवघ्या २६ दिवसांत १२ हिंदूंची झालेली निर्दयी हत्या ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न आहे. जमात-ए-इस्लामीच्या हिंसक कारवायांनी अल्पसंख्याकांवर भीतीचे सावट आणले आहे. ही नावे आकडे नाहीत, तर जीवन होते—दिलीप बोरमोन, प्रांतोष कोरमाकर, उत्पोल सरकार, योगेश व सुबोर्णा रॉय, शंटो दास, रिपोन सरकार, प्रताप, स्वाधीन, पोलाश, दीपू दास आणि अमृत मोंडल. सततच्या हत्यांनी अल्पसंख्याकांचा विश्


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Railways Tighten Rules on Unreserved Tickets India’s digital revolution has transformed daily life, from mobile payments to booking train tickets through apps. Yet, the Indian Railways has now introduced a strict change: passengers traveling with unreserved tickets must carry a physical print copy. Showing the ticket on a mobile phone will no longer be accepted, and violators risk fines. This decision stems from rising fraud cases where adva


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात विरोधी पक्षनेता नेमणुक – अडाणी विरोधक , महाअडाणी पत्रकार. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत विचारलेला प्रश्न आणि त्यावर दिलेले उत्तर एक गंभीर वास्तव उघड करते—आपल्या राजकीय व्यवस्थेतील मूलभूत प्रक्रियांबाबतच अनेकांना अज्ञान आहे. विरोधी पक्षनेता नेमणुकीचा अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे असतो, हे राज्यातील आमदारांनाही ठाऊक नसणे ही चिंताजनक बाब आहे. अधिक आश्चर्य म्हणजे पत्रकारांनीही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणे.
bottom of page