top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्ज माफी योग्य वेळी नक्की देण्यात येईल.असे असताना मंत्रिमंडळाला आदेश दिल्याच्या भाषेत सांगणे की अमुक मुदतीत तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलीच पाहिजे,त्या वेळेपर्यंत न दिल्यास मोर्चा काढून तुमच्यावर दबाव आणू या सारखे प्रकार सरकारने का सहन करायचे? जर सरकारकडे सध्या कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करण्यास पुरेसे पैसे नस
bottom of page



