top of page
Search


पश्चिम बंगालमध्ये मतदारयादीची काटेकोर डताळणी...
🖋️ अभिजीत राणे लिहितात पश्चिम बंगालमध्ये मतदारयादीची काटेकोर पडताळणी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मोठे धाडस दाखवले आहे. कोलकात्यात एकाच पत्त्यावर नोंद असलेले 111 मुस्लिम मतदार, शेकडो मुलांचे काल्पनिक पालक, मृत व्यक्तींची नावे आणि ‘मिसिंग’ मतदार अशा लाखो बनावट नोंदी त्यांनी वगळल्या. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत तब्बल 63 लाख 66 हजार 952 नावे मतदारयादीतून हटवली गेली. विशेष म्हणजे, या वगळलेल्या मतदारांपैकी कोणीही पुरावे घेऊन नाव पुन्हा जोडण्यासाठी आले नाही, तसेच मम


महामार्गावर मूलभूत गरजांची उपेक्षा
🖋️ अभिजीत राणे लिहितात महामार्गावर मूलभूत गरजांची उपेक्षा मुंबई–पुणे प्रवास हा आजही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अपघातानंतरची वाहतूक कोंडी तासन्तास सुरू राहते, तर घाटातले जाम प्रवाशांना थकवून टाकतात. मात्र या गोंधळापेक्षा गंभीर प्रश्न म्हणजे स्वच्छता गृहांचा अभाव. पहिला फुड मॉल ते तळेगाव टोल नाक्यापर्यंत एकही शौचालय उपलब्ध नाही. नैसर्गिक विधी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रवाशांच्या सन्मानाचा अपमान. प्रशासनाने केवळ वाहतूक व्यवस्थापन नव्हे


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्ज माफी योग्य वेळी नक्की देण्यात येईल.असे असताना मंत्रिमंडळाला आदेश दिल्याच्या भाषेत सांगणे की अमुक मुदतीत तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलीच पाहिजे,त्या वेळेपर्यंत न दिल्यास मोर्चा काढून तुमच्यावर दबाव आणू या सारखे प्रकार सरकारने का सहन करायचे? जर सरकारकडे सध्या कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करण्यास पुरेसे पैसे नस
bottom of page