top of page
Search


Rahul Gandhi’s belated 50th birthday reminds us of a leader caught between ridicule and responsibility...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Rahul Gandhi’s belated 50th birthday reminds us of a leader caught between ridicule and responsibility. Critics mock his inexperience, his scripted press meets, and his failure to foresee crises like COVID, while urging him to master the art of grand promises and political theatrics. Troll armies thrive on venom, yet his family’s sacrifices—Indira assassinated, Rajiv blown apart—remain undeniable. In a landscape where opponents flaunt fake


राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राहुल गांधीबद्दल मतं वेगवेगळी असली तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही गोष्टी निर्विवाद आहेत. तो कपटी नाही, मत्सरी नाही, द्वेषभावना नाही, आणि सत्तेची हावही नाही. त्याचं राजकारण प्रवाहासोबत वाहण्याचं नाही तर स्वतःच्या मार्गाने चालण्याचं आहे—पडला तरी पुन्हा उठून लढण्याचं. वडिलांच्या मारेकऱ्यांना माफी देण्याइतकं मोठं हृदय त्याच्याकडे आहे, ही त्याच्या माणुसकीची खरी ओळख. राजकारण बाजूला ठेवलं तर तो मस्तमौला, राग-लोभाच्या पलीकडचा माणूस आहे. देशभर फिरून तो प्र


In Beed district, police officer Dattatray Balwante...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In Beed district, police officer Dattatray Balwante from Neknur station was caught red-handed taking a ₹10,000 bribe. Ironically, this is the same man who once threatened a farmer’s son in a viral video, saying he would ruin his character for mentioning UPSC exams. Now his own character is ruined—for just ten thousand rupees. The shame is not only his; imagine his children watching their father being arrested for corruption. What respect r


भिमाजी कांबळेच्या घटनेनंतर ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भिमाजी कांबळेच्या घटनेनंतर “कायद्याने न्याय होईल” अशी भूमिका घेतली गेली, पण यात धर्माधारित फरक स्पष्ट दिसतो. हिंदू मुलगी आणि आरोपी दलित असल्याने प्रक्रिया लांबली, तर योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात बरेलीतील उरूसप्रसंगी मुस्लिम मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासांत शिक्षा दिली. यातूनच योगीजींचा कायदा हिंदू-मुस्लिम भेदभाव करत नाही हे सिद्ध झाले. न्याय त्वरित मिळणे हीच खरी कसोटी आहे, आणि ती कसोटी योगी सरकारने पार केली. समाजात


Sangram Patil’s apology before...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Sangram Patil’s apology before the Bombay High Court exposes the fragility of his position and the contradictions of Congress’s silent support. His statement admits that his writings were baseless, without evidence, and driven by error—yet the damage was already done, targeting India and its leaders while enjoying British citizenship. The plea for mercy, citing family abroad and loss of livelihood, reflects desperation more than accountabi


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म


भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे – सोर्स कोडशिवाय कोणतेही परदेशी शस्त्र स्वीकारले जाणार नाही. राफेलची ताकद मान्य असली तरी ‘बंद पेटी’सारखे शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारे ठरते. आता भारत केवळ खरेदीदार नव्हे तर मालक बनण्याच्या भूमिकेत आहे. रशियाची एसयू-57 ही पाचव्या पिढीची स्टील्थ फायटर जेट्स भारतासाठी नवी संधी ठरू शकते. रडारच्या आवाक्याबाहेर राहणारी ही अदृश्य शक्ती शत्रूला गोंधळात टाकते. रशियाने तंत्रज्ञान सामायिक करण्यात दाखवलेले


Bihar’s political stage has entered a new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Bihar’s political stage has entered a new chapter, with BJP emerging as the dominant force and Nitish Kumar’s influence visibly shrinking. Once the state’s balancing leader, Kumar’s repeated alliance shifts have eroded trust, leaving BJP to consolidate power through organizational strength and cultural messaging. The opposition, particularly RJD and Congress, remains fragmented and unable to mount a credible challenge, creating a vacuum that


Some progressive “myths” keep surfacing...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Some progressive “myths” keep surfacing, often without historical grounding, and they reveal how narratives can be twisted for political convenience. Claims like Shivaji Maharaj’s army being majority Muslim, Aurangzeb building rather than destroying temples, or the Warkari sect being dominated by fanatic forces, are not backed by credible scholarship. Similarly, branding Sharad Pawar as a “Jaanata Raja” is more propaganda than fact. These st


Some progressive “myths” keep surfacing...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Some progressive “myths” keep surfacing, often without historical grounding, and they reveal how narratives can be twisted for political convenience. Claims like Shivaji Maharaj’s army being majority Muslim, Aurangzeb building rather than destroying temples, or the Warkari sect being dominated by fanatic forces, are not backed by credible scholarship. Similarly, branding Sharad Pawar as a “Jaanata Raja” is more propaganda than fact. These st


उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती...
अभिजीत राणे लिहितात उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः किती अकार्यक्षम मुख्यमंत्री होते याची कबुली दिली आहे. विधानपरिषदेतील शेवटच्या दिवशी भाषण करताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाची खरी सुरुवात लॉकडाऊनच्या दिवशी झाली असे विधान केले. मात्र त्यांच्या शपथविधीनंतरचे 118 दिवस त्यांनी दुर्लक्षित केले. कोविड काळात महाराष्ट्रात दीड लाखांहून अधिक मृत्यू झाले, तर बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सरकारला घेरले. सुरू असलेले प्रकल्प स्थगित झाले, फेसबुक लाईव्हवरून लोक


The recent Maharashtra Sahitya Parishad elections delivered...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The recent Maharashtra Sahitya Parishad elections delivered a decisive outcome. The Sahitya Samvardhan Aghadi emerged victorious, with actor-writer Yogesh Soman elected as president. Known for his nationalist-themed plays and roles in films like Uri and Drishyam, Soman’s win marked a setback for the so-called progressive camp, which had strongly contested but ultimately lost. Alongside him, Swati Mahalank became chief executive, Pradeep Nifa


लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह काँग्रेसला आणि खास करून राहुल गांधीला विस्तृत अधिकृत माहिती सभागृहापुढे सादर करून फाडून खात आहेत आणि राहुल गांधी तोंड पाडून बसला आहे.काँग्रेसचा जो आरोप आहे की विपक्षांना बोलू दिले जात नाही त्यावर तर अमित शहा यांनी इतकी साद्यंत माहिती दिली आणि ती उदाहरणे दिली ज्यातून हे स्पष्ट दिसत होते की रड्या राहुल गांधी ची सभागृहातील हजेरी सदनाच्या सभासदांच्या सरासरी हज


As a Rajya Sabha seat opens and elections loom, the question arises:
🖋️ From The Desk of Abhijeet Rane As a Rajya Sabha seat opens and elections loom, the question arises: will the BJP nominate a Kshatriya from Madhya Pradesh, Chhattisgarh, Rajasthan, or Bihar? The likelihood seems slim, given Amit Shah’s consistent record of sidelining Kshatriya leaders. In Jharkhand, two sitting MPs lost their tickets, reducing representation to zero. Chhattisgarh once had both Lok Sabha and Rajya Sabha Kshatriya MPs—now none. Madhya Pradesh, once strong wi


🖋️ अभिजीत राणे लिहिता
🖋️ अभिजीत राणे लिहितात बामसेफचा नागपूरातील मोर्चा हा केवळ आंदोलन नाही, तर समाजजीवनातील एक ऐतिहासिक क्षण आहे. संघ शंभर वर्षांचा झाला असला तरी त्याचे कार्य नवतारुण्याने भरलेले आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालत संघाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवला आहे. वामन मेश्राम यांचा मोर्चा ही संघशक्तीचीच साक्ष आहे. विरोध वा टीका असली तरी समरसतेच्या शोधात त्यांचे पाऊल संघकार्यालयाकडे वळणे ही युगानुकूल घटना आहे. जसे हिग्ज बोसान प्रयोगातून देवकण उलगडले, तसेच संघ व बामसेफ यांचा म


Forgotten Heroes of 1946
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Forgotten Heroes of 1946 On 18 February 1946, inspired by Netaji’s Azad Hind Sena, Indian sailors and soldiers rose against the British in what became the last great battle for freedom. Yet, this historic uprising from the Talwar ship was deliberately buried in official narratives. Congress, standing with the British at that time, ensured that the credit for independence remained confined to Nehru and Gandhi. The truth is that British rule b


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane From The Desk of Abhijeet Rane, Copy-Paste Politics The joint manifesto of Uddhav Sena and MNS proudly declares that every student must first learn their mother tongue, then Marathi as the state language, and finally English as a global language. It further promises free, quality education in eight mediums—Marathi, Hindi, Gujarati, Urdu, Telugu, Tamil, Kannada, and English—through Mumbai’s municipal schools. Ironically, this is the very poli


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गुन्हेगारी छायेत राजकारण राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना स्थान देणे ही गंभीर बाब आहे. चंगेज मुल्तानी याच्यावर अल्पवयीन बलात्कार पीडितेला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. २०१२ मध्ये या प्रकरणात त्याला अटक झाली होती. POCSO कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि गुन्हेगारी धमकी यांसारख्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते.२०१७ मध्ये त्याच्यावर बनावट OBC जात प्रमाणपत्राचा आरोपही झाला. अशा व्यक्तींना राजकीय पक्षात सामावून घेणे


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Congress Complaints and the Question of Credibility Mallikarjun Kharge, Congress president, recently criticized the Centre for not consulting his party before introducing the revamped rural employment scheme VB-G RAM-G. Yet, parliamentary procedure was followed—both Houses debated and passed the resolution, giving the opposition its chance to speak. Congress’s demand for prior consultation reflects misplaced entitlement rather than democrati


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गावखेड्यांतील भाजप आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर भारतात भाजपच्या विस्तारामागे अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांची सूक्ष्म रणनीती होती. ग्रामीण भागात सभा घेऊन 'तळागाळातील' कार्यकर्त्याला बळ देणे, हा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळी स्टेजवर स्थानिक सरपंचांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना मिळणारा मान पक्षाला मते मिळवून द्यायचा. दुर्दैवाने, आजच्या राजकारणात मोठ्या नेत्यांच्या सभांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची जागा उपऱ्या आमदारांनी आणि खासदारांनी व्या
bottom of page