top of page
Search


भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधना...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शांतता, सहकार्य आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या या व्यापक परराष्ट्र धोरणाची "फक्त सर्वांना मिठ्या मारणे" अशा शब्दांत अत्यंत बेजबाबदारपणे टवाळी केली. मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील गांभीर्य


Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu, Naxalite-inspired, or sponsored by Pakistan, dismissing the core issues raised by demonstrators. This tactic resembles how the Congress once blamed the RSS for every protest. While violence in a democracy is unacceptable, the government's prolonged silence during Sonam Wangchuk’s 21-day hunger strike highlights a severe lack of dialogue. Subsequent police lathi


The public discourse surrounding Union Minister Nitin Gadkari...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* From The Desk of Abhijeet Rane, The public discourse surrounding Union Minister Nitin Gadkari highlights a growing friction between bold developmental promises and ground-level economic realities. While praised by opposition factions for his accessible demeanor, critics argue that his ambitious statements—such as promoting 100% ethanol-blended fuels or suggesting pure petrol could cost ₹168 per liter—often overlook practical consumer prici


महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील रस्ते आणि महाराष्ट्रातली स्वच्छता या दोन्हीचा दर्जा अत्यंत खलवलेला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमधील अंतर्गत रस्ते महाराष्ट्रातील टोलमुक्त रस्त्यांपेक्षा कैक पटीने सरस आहेत, तर तामिळनाडूमध्ये खड्डे नगण्य आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात टोल नाक्यांचा सुळसुळाट अधिक आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रस्ते कंत्राटांमधील कथित टक्केवारी आणि लाचखोरीचे प्रमाण कमी असल्याने तिथल्या कामांचा दर्जा टिकून राहतो. महाराष्ट्रात महामार्ग


Tukaram Munde’s zeal for strict FDA norms springs from genuine concern for public health...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Tukaram Munde’s zeal for strict FDA norms springs from genuine concern for public health, but India’s scale makes such enforcement nearly impossible without hurting the poor. Rules like insisting on potable water, zero cockroaches, regular staff health checks, and banningTukaram Munde’s zeal for strict FDA rules springs from genuine concern for public health, but India’s scale makes such enforcement nearly impossible without hurting the po


राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा लागतो आणि उत्तम अभिनेता असाल तर पदरात काय काय टाकून घेता येते ते बघा.कालपर्यंत आपल्याला व्हिलन ठरविल्याने नाराज तटकरे आज खुश आहेत कारण, स्वतःला पक्षाने खासदारकी दिलेली आहे, मुलीला आमदार झाल्यानंतर लगेचच कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे, आणि आता काल परवा मुलाला विधानपरिषद आमदारकी दिली आहे. एखादा नातू वयात बसला असता तर त्यालाही जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा तत्सम पद दिलेच असते. एखादा प्रादेशिक पक्ष यापेक्षा अधिक काय देऊ शकतो? ल


Soybean prices have remained stagnant...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Soybean prices have remained stagnant despite rising costs in agriculture. Since March 6, rates have hovered between ₹5,300 and ₹5,550, fluctuating daily without clear logic. Farmers observe that morning arrivals set one price, only for traders to slash it by ₹150 by afternoon. Transparency is missing—when arrivals increase, prices fall sharply, but when arrivals drop, rates don’t rise proportionately. Since 2018–19, soybean has barely moved


आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरले नसून...
🖋️ अभिजीत राणे लिहितात आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरले नसून, ते एका विशिष्ट षडयंत्राचे केंद्र बनत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या हिंदू तरुणींना लक्ष्य करण्याची एक नवी पद्धत समोर आली आहे. प्रेमाचे नाटक करून ओळख वाढवणे, त्यानंतर विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवणे आणि शेवटी धर्मांतरासाठी दबाव टाकणे, असा एक ठराविक 'पॅटर्न' यात दिसून येतो.अनेक प्रकरणांमध्ये, पीडित मुलींना केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक छ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात 'व्होट जिहाद' आणि राजकीय दुटप्पीपणा. निवडणुकांच्या काळात 'ईव्हीएमची भीती' किंवा 'मतचोरीची ओरड' ही नेहमीचीच असली तरी, भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलेले 'व्होट जिहाद'चे आकडे गंभीर आहेत. ३१ मतदारसंघांत २ लाखांहून अधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आढळल्याचा आरोप, ही केवळ मतदारांच्या यादीतील चूक नसून 'धर्माच्या आडून लोकशाहीवर हल्ला' करण्याचा प्रयत्न असल्याचे सूचित करते. या आरोपांमुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघांवर थेट प्रश्नचिन्ह उ


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात बांगलादेशातील एक 12 वर्षाची लहान मुलगी शाळेत एका विषयात नापास झाली. आपले पालक रागावतील म्हणून ती घरातून पळून...
bottom of page