top of page
Search


भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात नैसर्गिक रसायन होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी मिसळ होती की ते वेगळे पक्ष आहेत हे जाणवत नसे. पण भाजपाची ताकद वाढली, केंद्रात सत्ता आली आणि अमित शहा सारखा रणनीतिक नेता मिळाला. त्यानंतर शिवसेनेला कमी लेखण्याची भूमिका घेतली गेली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपाने हे न पचवता शिवसेनेत फूट पाडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अशीच फूट घडवली, आम


PMC Pune recently demolished
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* PMC Pune recently demolished an unauthorized dargah beneath Dapodi Metro Station. Surprisingly, no human remains or bones were found in the so called shrine. This raises questions: when Islam forbids idol worship and prayers at structures other than Allah’s, what purpose did this mound serve? Many such dargahs exist without scriptural basis, often used for land encroachment or misleading devotees. In fact, the Qur’an and original Muslim na


‘आरक्षण विरुद्ध मेरीट’ हा वाद NEET पेपरफुटीने पूर्णपणे नागडा केला आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात ‘आरक्षण विरुद्ध मेरीट’ हा वाद NEET पेपरफुटीने पूर्णपणे नागडा केला आहे. भ्रष्ट मार्गाने १०–१५ लाख रुपये देऊन पेपर विकत घेणारे धनाढ्य व वर्णवर्चस्ववादी लोक सामाजिक न्यायाला लाथाडतात आणि स्वतःला ‘मेरिटधारक’ म्हणवतात. साधनसुचितेच्या जोरावर मिळवलेलं हे तथाकथित मेरीट म्हणजे स्वार्थी नफेखोरीचं प्रतीक आहे. सेतु माधव पगडींनी आपल्या आत्मकथनात भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या मेरीटचं मतलबी समर्थन केलं होतं—तेच आजच्या वास्तवाचं आरसाप्रमाणे आहे. NEET घोटाळ्याने दाखवून दि


Police stations are bound by strict rules...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Police stations are bound by strict rules—no crowd can enter inside, and if they do, an FIR must be filed immediately. Yet, the question arises: has Maharashtra’s Home Ministry secretly exempted Rohit Pawar from this law? If any confidential circular exists allowing one individual to bypass such rules, it should be made public. Transparency is the backbone of justice, and selective privilege undermines both law and democracy. Warkari tradi


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म


India’s justice system is failing victims...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* India’s justice system is failing victims of brutal crimes. Even when death sentences are declared, executions rarely happen. Between 2014 and 2026, over 1,600 convicts were sentenced to death, yet only five were actually hanged—Yakub Memon and the four Nirbhaya case convicts. Today, 574 criminals have exhausted all legal appeals, but remain alive because mercy petitions are stalled. Cases like Kopardi, Nayana Pujari, and Shraddha Walkar s


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताने फ्रान्सला दिलेला संदेश स्पष्ट आहे – सोर्स कोडशिवाय कोणतेही परदेशी शस्त्र स्वीकारले जाणार नाही. राफेलची ताकद मान्य असली तरी ‘बंद पेटी’सारखे शस्त्र भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारे ठरते. आता भारत केवळ खरेदीदार नव्हे तर मालक बनण्याच्या भूमिकेत आहे. रशियाची एसयू-57 ही पाचव्या पिढीची स्टील्थ फायटर जेट्स भारतासाठी नवी संधी ठरू शकते. रडारच्या आवाक्याबाहेर राहणारी ही अदृश्य शक्ती शत्रूला गोंधळात टाकते. रशियाने तंत्रज्ञान सामायिक करण्यात दाखवलेले


देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज...
🖋️ अभिजीत राणे लिहितात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सतत प्रश्नांकित ठरते. इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वापर करून धमकी देणाऱ्यांवर, समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे; मात्र महाराष्ट्रात अशा घटनांवर गृहमंत्र्यांची भूमिका कमकुवत दिसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही गृहखात्याची प्राथमिक जबाबदारी असून तीच वारंवार अपयशी ठरतेय. संघ पार्श्वभूमीमुळे शांतीब्रह्म वृत्ती असणे वेगळे, पण


एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात...
🖋️ अभिजीत राणे लिहितात एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत चाणाक्षपणे आपली पावले टाकत आहेत. फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याच्या रणनीतीचा दुप्पट वेगाने फायदा उचलत शिंदे आपली सेना विस्तारत आहेत. बच्चू कडूंना विधानपरिषद आणि कर्जमाफीचे श्रेय देऊन एक आक्रमक मोहरा जवळ केला, तर ज्योती वाघमारेंसारख्या आक्रमक वक्त्यांना बळ देऊन जनमानसात "दिलदार, सर्वसामान्यांचा नेता" अशी प्रतिमा घडवली जात आहे. भाजपाच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पर्याय निर्माण करण्


नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातून खरेदीवर कठोर सीमा शुल्क लागू केल्याने सीमावर्ती बाजारपेठा हादरल्या आहेत. 100 नेपाळी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंवर 80% पर्यंत शुल्क आकारले जात असल्याने धारचुला ते दार्जिलिंगपर्यंत नेपाळी लोकांची खरेदी कमी झाली आहे. याचा फटका केवळ नेपाळी नागरिकांनाच नव्हे तर भारतीय व्यापाऱ्यांनाही बसत आहे. या निर्णयाविरोधात काठमांडूपासून सिंहदराबारपर्यंत आंदोलन सुरू झाले असून हजारो विद्यार्थी गणवेशात रस


शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा...
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार हा माणूस अशक्य आहे. त्यांच्या इतका पराकोटीचा द्वेष कोणीही करू शकत नाही. त्यांच्या इतका हुशार राजकारणी दूसरा कोणीही नाही. त्यांना राज्यसभा खासदार व्हायचे होते महाविकास आघाडी च्या इतर पक्षांनी विरोध करू नये आणि भाजपाने सुद्धा निवडून आणावे म्हणून ते राजकीय आजारी पडले, रुबी हॉल मध्ये अॅडमिट झाले आणि राज्यसभा निवड पक्की झाल्यावर टूणटुणीत होऊन बाहेर आले. त्यांचे आणि अजित पवारांचे ताणलेले संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे अजित दादांच्या पत्नी सुमित्राता


नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या कांडाकडे तथाकथित लिबरल गँगने डोळेझाक केली, कारण बळी ठरलेल्या मुली हिंदू आहेत. गाझियाबादमधील स्फोटक प्रकरण असो वा आयटी पार्कमधील घडामोडी, सतत जिहादी मानसिकतेचे सावट दिसते. नीदा खान फरार असून पोलीस शोध घेत आहेत, पण मुख्य प्रश्न असा की हिंदू समाज आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी का ठरतो आहे? अनेक संघटना कार्यरत असूनही मुलींनी त्यांच्याशी संपर्क सा


The BJP holds a potential masterstroke:...
From The Desk of Abhijeet Rane The BJP holds a potential masterstroke: if they truly want to turn the Women’s Reservation Bill setback into a long-term advantage, they must act boldly. Imagine every upcoming election fielding 33% women candidates, and every cabinet formed with 33% women ministers. If this is implemented consistently over the next three years, by 2029 the entire women’s electorate could rally behind them. Of course, internal resistance will be fierce—party loy


The government has suddenly called a special session from Apri...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The government has suddenly called a special session from April 16 to push the Women’s Reservation Bill, but the timing raises questions. In 2023, Parliament passed the law with the condition that it would only apply after a national census and delimitation of constituencies. Neither has been done. For nearly 30 months, the government stayed silent, and now it claims urgency. The simplest path would be to apply 33% reservation to the existin


Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary is not just a commemoration of a great leader, but a reminder of the unfinished journey toward justice and equality. Born into adversity, he rose through intellect, courage, and relentless struggle to become the architect of India’s Constitution and the voice of the oppressed. His vision of democracy was not limited to ballots and institutions, but extended to dignity, fraternity, and social harmony


The old saying “Where there’s Sarshi...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The old saying “Where there’s Sarshi, there’s Parsi” now echoes in the corporate corridors with sharper questions. In the army, Parsi officers’ loyalty to the nation is unquestioned, but in business, priorities can blur—was that the case with TCS? Back in 2005, TCS announced a Center of Excellence in Pakistan, later said to have withdrawn or shifted operations locally. Reports suggest Pakistani employees sought easier entry into India and jo


महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे गावगाड्यातील वर्चस्ववादाची लढाई तीव्र झाली आहे. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करून बाळ्या आवारेसारखे लोक मध्यरात्री पुतळे बसवतात, त्यातून दंगल, गुन्हे आणि धमक्या सुरू होतात. पुतळ्यांच्या कारखान्यातून महाग विक्री करून तो स्वतःला समाजसेवक दाखवतो, पण प्रत्यक्षात गावातील फुटीचा फायदा घेतो. चिखला, अंजनगाव, भूम यांसारख्या ठिकाणी पुतळ्यांवरून संघर्ष पेटला आणि समाजांना शिवद्रोही ठरवले गेले. यात वंजारी, दलित, धनगर,


Sharad Pawar’s latest press conference once agai...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Sharad Pawar’s latest press conference once again highlighted his trademark ambiguity. He insisted that demands for uncontested elections are wrong, that Congress has every right to field a candidate in Baramati, and that there is nothing improper in doing so. He even stressed that elections should be fought with the expectation of facing an opponent. Yet Pawar’s history shows a pattern: his words often diverge from his actual political mane


महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, एमआयएम व वंचित मर्यादित ताकदीत आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा सर्वसमावेशक धोरण अवलंबून जर नीट खेळला तर पुढील चार-पाच वर्षांत देशभर गाजेल असा नेता होऊ शकतो. सुप्रिया सुळेवर त्याने केलेला दणका हा मुद्दाम होता, कारण त्याच्या वाटेत तीच काटा आहे. रोहितने सोशल मिडिया सोडून जमिनीवर संघटना बांधली, सुजात आंबेडकर, एमआयएम, बामसेफ यांची मोट बांधली तर शरद पवारांचा कट्टर भाजप
bottom of page