top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात पक्षांतराचे राजकारण आणि निष्ठावंतांची उपेक्षा भारतीय राजकारणात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ता आणि पद मिळवण्यासाठी अनेक नेते वेगवेगळ्या पक्षांत फिरत राहतात. यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपाची प्रतिमा धोक्यात येत आहे. वाराणसीतील शालिनी यादव प्रकरण हेच दाखवते की, काही प्रतिष्ठित नेते सत्तेच्या आडून काळे धंदे चालवतात. पोलिसांनी केलेल्या धाडीत देहविक्रयाचा पर्दाफाश झाल्याने समाज हादरला आहे. ही नेताईनजी आधी का
bottom of page



