top of page
Search


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज...
🖋️ अभिजीत राणे लिहितात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सतत प्रश्नांकित ठरते. इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वापर करून धमकी देणाऱ्यांवर, समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे; मात्र महाराष्ट्रात अशा घटनांवर गृहमंत्र्यांची भूमिका कमकुवत दिसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही गृहखात्याची प्राथमिक जबाबदारी असून तीच वारंवार अपयशी ठरतेय. संघ पार्श्वभूमीमुळे शांतीब्रह्म वृत्ती असणे वेगळे, पण


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ उत्सव नसून समता, प्रज्ञा आणि करुणेच्या विचारांचा जागर आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या महामानवाने आपल्या अगाध विद्वत्तेच्या बळावर भारतीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांच्या अद्वितीय कामगिरीची यादी थक्क करणारी आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक 'राज्यघटना' तयार केली. दलितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तर हिंदू कोड बिलद्वारे


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गंगाधर फडणवीस – विचारांचा दीपस्तंभ गंगाधर फडणवीस हे व्यक्तिमत्त्व कधीच झगमगाटात राहिले नाही. प्रसिद्धीची हाव किंवा पदाची अपेक्षा नसताना त्यांनी विचारधारेसाठी अवघड मार्ग स्वीकारला. 1975 च्या आणीबाणीच्या काळात भीतीचे वातावरण असताना त्यांनी भूमिगत संपर्क, कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, संदेश पोहोचवणे अशी कामे अंगावर घेतली. त्यासाठी त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला, इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही तुरुंगवास झाला. आर्थिक परि
bottom of page