top of page
Search


विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या...
🖋️ अभिजीत राणे लिहितात विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या समाध्या उघड्यावर पडलेल्या, मंदिरांसमोर बोकड कापले जाणारे, कचऱ्याचे ढिग दिसणारे हे दृश्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत पुरावे आहेत. अफजलखानाची कबर, मलिक रेहानचा दर्गा मात्र दिमाखात झळकत आहेत, पर्यटक खेचत आहेत. मग प्रश्न असा की, आपल्या वीरांच्या स्मृतींना छप्पर नाही, संरक्षण नाही, पण अतिक्रमणांना मूक संमती का? सरकारला वारसा जपण्याची जबाबदारी आहे, पण ती वारंवार अपयशी ठरते. शिवप्रेमींना आवाज उठवला की "आतंकवादी" ठरव


🖋️ अभिजीत राणे लिहीतात
🖋️ अभिजीत राणे लिहीतात “फडणवीसांची हरित क्रांती — बांबूपासून उद्योगक्रांतीकडे” महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा दाखवणारा निर्णय म्हणजे ‘बांबू उद्योग ध्येयन २०२५’. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम केवळ कृषी नाही तर हरित उद्योगक्रांतीचा पाया ठरत आहे. ₹५० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून पाच लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणे, १५ स्मार्ट बांबू क्लस्टर्स उभारणे आणि शाश्वत उत्पादनाला चालना देणे — ही विकासाची सर्वंकष संकल्पना आहे. ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात “नोटीस की वसुलीचं हत्यार?” ठाणे महानगरपालिकेच्या वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांच्यावर...
bottom of page