top of page
Search


शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट


Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Konkan’s mango and cashew farmers face severe losses this year due to natural calamities, yet the government offered only ₹220 per tree as compensation, sparking outrage. Raju Shetti of Swabhimani Shetkari Sanghatana has called for a “jal samadhi” protest on July 3 in Devgad, accusing the state of ignoring farmers’ plight. Farmers argue disaster relief funds and insurance payouts should have been provided, but neither state nor center acte


A special committee of women MLAs in Maharashtra will now review laws on religious...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A special committee of women MLAs in Maharashtra will now review laws on religious conversion and sexual harassment in private companies. This move signals recognition that existing frameworks are inadequate to protect vulnerable citizens and employees. Too often, cases of coercion, exploitation, and harassment are brushed aside or lost in bureaucratic delays. By placing women legislators at the center of this review, the state acknowledge


भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात नैसर्गिक रसायन होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी मिसळ होती की ते वेगळे पक्ष आहेत हे जाणवत नसे. पण भाजपाची ताकद वाढली, केंद्रात सत्ता आली आणि अमित शहा सारखा रणनीतिक नेता मिळाला. त्यानंतर शिवसेनेला कमी लेखण्याची भूमिका घेतली गेली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपाने हे न पचवता शिवसेनेत फूट पाडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अशीच फूट घडवली, आम
bottom of page