top of page
Search


राज्यातील सुमारे दोन कोटी नावे मतदार यादीतून ‘वगळली’ जाणार ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राज्यातील सुमारे दोन कोटी नावे मतदार यादीतून ‘वगळली’ जाणार असल्याची बातमी मांडताना संजय राऊत यांनी जणू काही मोठे राजकीय षडयंत्र सुरू असल्याचा आभास निर्माण केला आहे. मात्र तपशील पाहिला तर चित्र वेगळे दिसते. यामध्ये सुमारे 35 लाख मृत, 18 लाख दुबार नोंदी, 75 लाख गैरहजर आणि 76 लाख स्थलांतरित मतदारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. मृत आणि दुबार नावे मतदार यादीत ठेवण्याचे कारणच काय? स्थलांतरित अथवा चुकीने वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांसाठी नियमानुसार दाव


पश्चिम बंगालमध्ये मतदारयादीची काटेकोर डताळणी...
🖋️ अभिजीत राणे लिहितात पश्चिम बंगालमध्ये मतदारयादीची काटेकोर पडताळणी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मोठे धाडस दाखवले आहे. कोलकात्यात एकाच पत्त्यावर नोंद असलेले 111 मुस्लिम मतदार, शेकडो मुलांचे काल्पनिक पालक, मृत व्यक्तींची नावे आणि ‘मिसिंग’ मतदार अशा लाखो बनावट नोंदी त्यांनी वगळल्या. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत तब्बल 63 लाख 66 हजार 952 नावे मतदारयादीतून हटवली गेली. विशेष म्हणजे, या वगळलेल्या मतदारांपैकी कोणीही पुरावे घेऊन नाव पुन्हा जोडण्यासाठी आले नाही, तसेच मम


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात बांगलादेशातील एक 12 वर्षाची लहान मुलगी शाळेत एका विषयात नापास झाली. आपले पालक रागावतील म्हणून ती घरातून पळून...
bottom of page