top of page
Search


विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या...
🖋️ अभिजीत राणे लिहितात विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या समाध्या उघड्यावर पडलेल्या, मंदिरांसमोर बोकड कापले जाणारे, कचऱ्याचे ढिग दिसणारे हे दृश्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत पुरावे आहेत. अफजलखानाची कबर, मलिक रेहानचा दर्गा मात्र दिमाखात झळकत आहेत, पर्यटक खेचत आहेत. मग प्रश्न असा की, आपल्या वीरांच्या स्मृतींना छप्पर नाही, संरक्षण नाही, पण अतिक्रमणांना मूक संमती का? सरकारला वारसा जपण्याची जबाबदारी आहे, पण ती वारंवार अपयशी ठरते. शिवप्रेमींना आवाज उठवला की "आतंकवादी" ठरव


ईरानी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की भारताला दिलेली रियायत...
🖋️ अभिजीत राणे लिहितात ईरानी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की भारताला दिलेली रियायत ही सरकारसाठी नव्हे तर थेट भारतीय जनतेसाठी आहे. अमेरिकेच्या युद्धाचा निषेध करणाऱ्या आणि निरपराध मुलांवरील हल्ल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सहानुभूतीमुळेच ईरानने हॉर्मुज स्ट्रेटमधून भारतीय जहाजांना मार्ग दिला. या निर्णयात न BJPचा उल्लेख होता, न भारत सरकारच्या धोरणांचा, न कूटनीतीचा—फक्त "भारतीय जनता" आणि तिच्या भावनांना मान्यता देण्यात आली. यामुळे स्पष्ट होते की लोकशाहीत खरी ताकद जन


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात उमेदवारीचं ‘तिकीट’ राजकारण महापालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस मागेल त्याला तिकीट देण्याच्या धोरणावर उतरल्या आहेत. उद्धव सेना मुंबईतून बाहेर पडली तरी कुठेही मागणी नाही. शिंदे गट भाजपसोबत असेल तिथे लढतो, नसतील तिथे एबी फॉर्म रद्दीसारखे वाटतो. भाजपने मात्र होंडा शेरनी आणि स्टंटबाजांना कापून निष्ठावानांना सतरंज्या, आयारामांना कमळ दिलंय. सध्या भाजपची चलती असल्याने उमेदवारांची मागणी तिथेच आहे. बाकी ज्यांना भाजपने नाकारलं, त्यांना इतर पक्षांनी त


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात आरोप, उत्तर आणि संयम—फलटण प्रकरणाचा राजकीय रंग. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीन चिट दिली असली, तरी राजकीय आरोपांची धार कमी झालेली नाही. सुषमा अंधारे आणि मेहबुब शेख यांचे आरोप, समर्थकांची आक्रमक प्रतिक्रिया, आणि सोशल मीडियावरील खालच्या भाषेतील टीका यामुळे वातावरण तापलं. मात्र निंबाळकरांनी


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्ज माफी योग्य वेळी नक्की देण्यात येईल.असे असताना मंत्रिमंडळाला आदेश दिल्याच्या भाषेत सांगणे की अमुक मुदतीत तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलीच पाहिजे,त्या वेळेपर्यंत न दिल्यास मोर्चा काढून तुमच्यावर दबाव आणू या सारखे प्रकार सरकारने का सहन करायचे? जर सरकारकडे सध्या कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करण्यास पुरेसे पैसे नस


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात सुसंस्कृत फडणवीस! राजकारणात वाद, टोलेबाजी आणि तिखट भाष्य हे नित्याचेच; पण संयमाने, सुसंस्कृततेने प्रसंग...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात “नोटीस की वसुलीचं हत्यार?” ठाणे महानगरपालिकेच्या वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांच्यावर...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Devotion on Fast Track: 367 Extra Trains for Ganeshotsav! In a landmark decision blending faith with...
bottom of page