top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात शेतकऱ्यांच्या हितासाठी ताठ मानेचा भारत. चीनने अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली, पण भारताने स्पष्ट नकार दिला—कारण भारतीय शेतकरी, दूध उत्पादक आणि मच्छीमार यांचे हित सरकारसाठी सर्वोच्च आहे. अमेरिकेच्या दबावाखाली न झुकता भारताने स्वाभिमानी भूमिका घेतली, जरी त्याचा परिणाम आयात करांमुळे व्यापाऱ्यांवर झाला. भारत नव्या बाजारपेठा शोधतोय, पण शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त होऊ नये म्हणून अमेरिकेच्या शेतमाल खरेदीस नकार दिला. विरोधी पक्ष


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात बांगलादेशातील एक 12 वर्षाची लहान मुलगी शाळेत एका विषयात नापास झाली. आपले पालक रागावतील म्हणून ती घरातून पळून...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गुन्हेगारी 'जेंडर-न्यूट्रल' असते ! अर्थात केवळ पुरुष गुन्हेगारी करून नंतर राजकारणात हातपाय मारतात असे नसून महिला...
bottom of page



