top of page
Search


ममता बॅनर्जी यांच्या जय श्रीराम घोषणाविरोधातून ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ममता बॅनर्जी यांच्या जय श्रीराम घोषणाविरोधातून अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. भाजपने बंगालमध्ये प्रचंड ताकद झोकली, कारण केवळ सत्ता नव्हे तर ओळख बदलण्याचा प्रश्न होता. ममतांनी बांगलादेशी मुसलमानांना प्रवेश दिला, हिंदूंवर अत्याचार झाले, आणि जय श्रीरामचा विरोध गुप्त संदेश होता का, हा प्रश्न उभा राहतो. जमाते इस्लामीच्या नेत्याने ममतांना बंगाल स्वतंत्र देश घोषित करण्याची सल्ला दिला, तरी त्यांनी विरोध केला नाही. ही चुप्पी धोकादायक होती. मोदी-शाह यांच्या आक


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म


नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या कांडाकडे तथाकथित लिबरल गँगने डोळेझाक केली, कारण बळी ठरलेल्या मुली हिंदू आहेत. गाझियाबादमधील स्फोटक प्रकरण असो वा आयटी पार्कमधील घडामोडी, सतत जिहादी मानसिकतेचे सावट दिसते. नीदा खान फरार असून पोलीस शोध घेत आहेत, पण मुख्य प्रश्न असा की हिंदू समाज आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी का ठरतो आहे? अनेक संघटना कार्यरत असूनही मुलींनी त्यांच्याशी संपर्क सा


भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे. युद्ध किंवा जागतिक तणाव निर्माण झाला तर पुरवठा खंडित होणे ही स्वाभाविक बाब आहे. अशा वेळी सामान्य नागरिक पर्याय शोधतो—लाकूड, कोळसा, बायो-ब्रिकेट्स किंवा विजेच्या शेगड्या. खर्च वाढतो, सोय कमी होते, पण उपाशी राहणे हा पर्याय नसतो.सामान्य माणूस परिस्थिती समजतो, थोडा राग व्यक्त करतो, सरकारला दोष देतो, पण शेवटी तडजोड करतो. मात्र विरोधक आणि काही माध्यमे वास्तव न समजता केवळ किळसवाणी टीका करतात. उपाय सुचवण्याऐवजी "below the b


Maharashtra’s current politics seem to revolve around Devendra Fadnavis.
🖋️*From The Desk of Abhijeet Rane* Maharashtra’s current politics seem to revolve around Devendra Fadnavis. For many, attacking the Chief Minister has become a shortcut to social media fame. Yet, Fadnavis rarely responds to trivial criticism, engaging only when the opponent is of his stature. His calm, intellect, and political study make him stand apart in the state’s leadership. In today’s climate, some seek publicity through personal or caste-based attacks, claiming threat


अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम...
🖋️ अभिजीत राणे लिहितात अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम म्हणजे नेहरू गांधी यांची मालमत्ता बनल्यासारखे आहे. तेच पवार या वादग्रस्त घराण्याने सुरू केले आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्युचे दुःख असले तरीही पवार कुटुंबीय धुतले तांदूळ नव्हते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महापुरुष या शब्दाची चीड यावी इतक्या घाण पद्धतीने अनेक नवीन महापुरुष तयार केले जात आहेत व राजकारणासाठी जनतेवर लादले जात आहेत. काही महापुरुष तर खोटे नरेटिव्ह व खोट्या कथा रचून


टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते...
🖋️ अभिजीत राणे लिहितात टीव्हीवरील चर्चेत टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसचे हनुमंत यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याची घटना चर्चेत आहे. हनुमंत काँग्रेसचा गमछा व्यवस्थित घेत स्टंट करायला गेले, पण त्याच्याच अंगलट आले. नक्षलवाद्यांचा पुळका दाखवणे, शिवाजी महाराजांशी तुलना करणे यावरून वाद निर्माण झाला. सकपाळांना उपाध्या दिल्या जात असताना हनुमंतला शिवीगाळ करणे ही राजकीय असहिष्णुतेची पातळी दाखवते. काँग्रेस भवनात याआधीही हनुमंतला मार खाल्ल्याच्या घ


A Robot, A Mirage, and India’s AI Summit
🖋️ From The Desk of Abhijeet Rane A Robot, A Mirage, and India’s AI Summit At the recent AI Impact Summit, Galgotias University showcased a Unitree Go2 robot imported from China, but presented it as their own “Center of Excellence” innovation. The branding was erased, and the narrative reframed as sovereign Indian AI. When Chinese sources exposed the truth online, the university’s faculty shifted tone, claiming the robot was merely for study. Yet the damage was done—the IT M
bottom of page