top of page
Search


मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र तणावाने ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* जरांगे पाटील कडाडले !!! पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका अत्यंत रोखठोक आणि मराठा समाजाला दिशा देणारी आहे. "समाजाशी गद्दारी करण्यापेक्षा स्वतः फाशी जाईन, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," हे त्यांचे विधान त्यांच्या अलौकिक निष्ठेची व नैतिक ताकदीची साक्ष देते. सरकार आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनांच्या खेळात मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये, यासाठी त्यांनी दिलेला थेट इशारा सरक


The debate over foreign influence laws highlights a clear geopolitical...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The debate over foreign influence laws highlights a clear geopolitical double standard. When the United States enforces the Foreign Agents Registration Act (FARA), it is lauded as a legitimate, necessary shield to safeguard national security and preserve democratic integrity. However, when India strengthens the Foreign Contribution (Regulation) Act (FCRA), Western commentators often label it as a crackdown on civil society. Sovereignty and


दिवंगत अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* दिवंगत अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वापरलेली 'गुंगी गुडिया' ही अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा संतापजनक आहे. दिग्विजय सिंह यांचे 'सौ टंच माल', रमेश कुमार यांचे वादग्रस्त विधान आणि शहाबानो प्रकरणापासून महिलांचा अपमान करण्याची काँग्रेसची सरंजामशाही वृत्ती कायम राहिली आहे. एकीकडे काँग्रेसची अशी महिलाविरोधी मानसिकता असताना, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे संवेदनशील नेते सुनेत्राताईंच्या प


अभिजित दिपकेसारखा सुमार बुद्धीचा माणूस मोदींना हुकूमशहा संबोधून वायफळ बडबड करतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अभिजित दिपकेसारखा सुमार बुद्धीचा माणूस मोदींना हुकूमशहा संबोधून वायफळ बडबड करतो, तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही; ही कसली हुकूमशाही? ममता बॅनर्जींच्या राजवटीत बंगालमधील हिंदूंवर अघोरी अत्याचार झाले. देशभरात राष्ट्रपती राजवटीची मागणी असतानाही मोदींनी संविधानाचा आदर करत कायदेशीर मार्गानेच ममतांचा पराभव केला. शेतकरी असो वा मराठा आंदोलन, यांनी कुणाचेच भले केले नाही; मग ही आंदोलने विद्यार्थ्यांचे काय भले करणार? ही आंदोलने केवळ राजकीय फायद्यासाठी उभारली ज
bottom of page