top of page
Search


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी रक्तदाब वाढल्याने तातडीने खासदार-आमदारांची बैठक बोलावली, कारण त्यांच्या गोटात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात आहे. नऊ खासदारांपैकी सहा जण शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा होत आहे. असे झाले तर शिंदेकडे १३ खासदार होतील आणि उद्धवकडे फक्त तीन उरतील. ही कहाणी अधिक रंजक ठरते कारण १९९० च्या दशकात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात पाय रोवले होते. आज तीच श


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Citizenship for the Persecuted, Warning for the Intruders! The Foreigners and Immigration Act has...
bottom of page