top of page
Search


द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मंजूर करून घेतलेले ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक’...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* आपल्या शिक्षणव्यवस्थेत अमूल्य बदल घडवणे अत्यंत गरजेचे झाले आहे, कारण सध्याच्या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष उपयुक्ततेचा अभाव स्पष्ट दिसतो. उत्पादकता (Productivity) हा विषय प्रत्येक व्यवसाय आणि क्षेत्रासाठी अतिशय व्यापक व महत्त्वाचा असूनही, तो केवळ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगपुरता सीमित ठेवला गेला आहे. याउलट, आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये 'ह्युमॅनिटीज'सारख्या विषयांचे वेगळे विभाग चालवले जात आहेत. वास्तविक अशा विषयांचा समावेश CSR उपक्रमांमध्ये करता येऊ शकत


मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मोदीजींनी आता खरोखरच राजीनामा देऊन टाकावा! आणि जाता जाता शाह, योगी, हिमंता किंवा शुभेंदू यांच्यापैकी एका कट्टर नेत्याच्या हाती देशाची सूत्रे सोपवून जावे. आम्हाला तर 'जेन झी'ला बरबाद करायला निघालेल्या त्या दिपके आणि वांगचूकला पोलिसांनी दिलेली कडक 'थर्ड डिग्री' थेट बघायची आहे! आणि त्यासोबत त्या केजरीवालला तर बर्फाच्या लादीवर नागडं झोपवून पोलिसांनी तुडवायलाच हवे, तेव्हाच कलेजाला थंडावा मिळेल! आणि मोदीजी, जर तुम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून हे असले 'कडक


Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Supporters of the Modi government often view opposition protests as anti-Hindu, Naxalite-inspired, or sponsored by Pakistan, dismissing the core issues raised by demonstrators. This tactic resembles how the Congress once blamed the RSS for every protest. While violence in a democracy is unacceptable, the government's prolonged silence during Sonam Wangchuk’s 21-day hunger strike highlights a severe lack of dialogue. Subsequent police lathi


मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करणे लोकशाहीत गैर नाही; पूर्वी भाजपही असेच आरोप करत असे. देवेंद्र फडणवीस स्वतःवरील टीका म्हणजे 'राज्याची बदनामी' असा कांगावा करत आहेत, जो अत्यंत बाष्कळ व हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा कोणत्याही नेत्यापेक्षा मोठा असून, त्याच्या विकासात सर्वच पक्षांचे मोठे योगदान आहे. वास्तविक, गुजराती लोकांमुळे मुंबईचा विकास झाला किंवा हिंदी सक्तीचे प्रयत्न, अशी विध


नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले आंदोलन सध्या देशभरात चर्चेत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळवून हे आंदोलन वेग घेत असतानाच, दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. अण्णांना आंदोलनात सामील करणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी ६०-७० पार केलेल्या ज्येष्ठांनी चळवळींमधून निवृत्त होऊन आश्रमा


Minakshi Natarajan’s Rajya Sabha bid collapsed...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Minakshi Natarajan’s Rajya Sabha bid collapsed in dramatic fashion. Assigned as Congress’s Telangana in-charge, she faced hostility from local leaders and even senior Congress figures like Digvijaya Singh. A past criminal case in Telangana was omitted from her affidavit, leading to her nomination being rejected. Reports suggest Telangana Congress leaders tipped off Digvijaya, who relayed it to BJP’s Mohan Yadav. Despite Congress flying 63


Gurugram-based Vivek Agarwal
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Gurugram-based Vivek Agarwal and seven of his family members were staying at Hotel Flourish Stays because Vivek's father was undergoing treatment in the ICU at the nearby Max Hospital. All eight died. Entire family wiped out! Men, women, kids! And now the ritual begins, ₹4 lakh compensation, an inquiry, promises of strict action. None of it matters now. These were not accidental deaths. They were preventable deaths caused by greed, neglige


Annamalai’s decision to launch his own party marks a bold new chapter...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Annamalai’s decision to launch his own party marks a bold new chapter in Tamil Nadu politics. He knows well that national issues like Hindutva or security cannot win here—since 1967 even Congress has failed to secure victory. Success in Tamil Nadu demands embracing Tamil identity, language, and regional pride. National parties rarely find space in this unique political landscape. Before leaving BJP, Annamalai met Amit Shah and other senior l


‘आरक्षण विरुद्ध मेरीट’ हा वाद NEET पेपरफुटीने पूर्णपणे नागडा केला आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात ‘आरक्षण विरुद्ध मेरीट’ हा वाद NEET पेपरफुटीने पूर्णपणे नागडा केला आहे. भ्रष्ट मार्गाने १०–१५ लाख रुपये देऊन पेपर विकत घेणारे धनाढ्य व वर्णवर्चस्ववादी लोक सामाजिक न्यायाला लाथाडतात आणि स्वतःला ‘मेरिटधारक’ म्हणवतात. साधनसुचितेच्या जोरावर मिळवलेलं हे तथाकथित मेरीट म्हणजे स्वार्थी नफेखोरीचं प्रतीक आहे. सेतु माधव पगडींनी आपल्या आत्मकथनात भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या मेरीटचं मतलबी समर्थन केलं होतं—तेच आजच्या वास्तवाचं आरसाप्रमाणे आहे. NEET घोटाळ्याने दाखवून दि
bottom of page