top of page
Search


The Centre’s sudden push for delimitation alongside...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Centre’s sudden push for delimitation alongside women’s reservation has sparked justified outrage. While women’s empowerment is welcome, using it as a shield to tilt political power northwards is dangerous. States like Maharashtra, Tamil Nadu, Kerala, and Karnataka that controlled population, invested in education, and built strong economies now face punishment as their Lok Sabha share shrinks, while states with unchecked growth gain dom


छत्तीसगडमधील वेदांताच्या कारखान्यातील बॉयलर चा स्फोट...
🖋️ अभिजीत राणे लिहितात छत्तीसगडमधील वेदांताच्या कारखान्यातील बॉयलर चा स्फोट हा अतिशय वेदनादायी अपघात आहे. ज्या २० कुटुंबांनी सर्वस्व गमावलं. त्यांना योग्य नुकसानभरपाई, रोजगाराची हमी आणि सखोल चौकशी मिळालीच पाहिजे. पण चौकशीपूर्वीच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यावर एफआयआर दाखल करणं गंभीर प्रश्न निर्माण करतं. अग्रवाल हे साध्या पार्श्वभूमीतून उभे राहिलेले, स्वतःच्या मेहनतीने जागतिक उद्योग उभारणारे उद्योजक आहेत. त्या प्रकल्पाच्या दैनंदिन कामकाजाशी त्यांचा थेट संबंध नव्हता.


नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या कांडाकडे तथाकथित लिबरल गँगने डोळेझाक केली, कारण बळी ठरलेल्या मुली हिंदू आहेत. गाझियाबादमधील स्फोटक प्रकरण असो वा आयटी पार्कमधील घडामोडी, सतत जिहादी मानसिकतेचे सावट दिसते. नीदा खान फरार असून पोलीस शोध घेत आहेत, पण मुख्य प्रश्न असा की हिंदू समाज आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी का ठरतो आहे? अनेक संघटना कार्यरत असूनही मुलींनी त्यांच्याशी संपर्क सा


"नारीशक्ती वंदन विधेयक" हा भारतीय लोकशाहीतील...
🖋️ अभिजीत राणे लिहितात "नारीशक्ती वंदन विधेयक" हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक टप्पा आहे. दशकानुदशके प्रलंबित असलेला महिला आरक्षणाचा मुद्दा अखेर प्रत्यक्षात उतरला आहे. लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा केवळ जागांचा वाटप नाही, तर मातृशक्तीला निर्णयप्रक्रियेत थेट सहभाग देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने दाखवून दिले की महिला सक्षमीकरण हे भाषणापुरते मर्यादित नसून कृतीतून सिद्ध करता येते. उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, जनधन
bottom of page