top of page
Search


महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, एमआयएम व वंचित मर्यादित ताकदीत आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा सर्वसमावेशक धोरण अवलंबून जर नीट खेळला तर पुढील चार-पाच वर्षांत देशभर गाजेल असा नेता होऊ शकतो. सुप्रिया सुळेवर त्याने केलेला दणका हा मुद्दाम होता, कारण त्याच्या वाटेत तीच काटा आहे. रोहितने सोशल मिडिया सोडून जमिनीवर संघटना बांधली, सुजात आंबेडकर, एमआयएम, बामसेफ यांची मोट बांधली तर शरद पवारांचा कट्टर भाजप


महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे ट्विटरवर नवे वादळ उठले आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे ट्विटरवर नवे वादळ उठले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचा कॉलर पकडल्याचा सनसनाटी दावा केला. या दाव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ट्विटरवरून दोन्ही गटांमध्ये शब्दयुद्ध पेटले. या आरोप-प्रत्यारोपांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून समर्थकांनीही आपापल्या नेत्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे,


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात शरद पवार स्वतः साठीत असताना एका निवडणूक पूर्व जनसभेत स्वतःपेक्षा फक्त ५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विरोधी उमेदवाराबद्दल म्हणाला होते की बैल म्हातारा झाल्यावर त्याला कसाईखाना दाखवला जातो. आज सुप्रिया सुळे आणि आव्हाड महाविकास आघाडीच्या नेत्यांना गळ घालत आहेत की पवारांना खासदार करा. खरंच काय गरज आहे पुन्हा एकदा खासदार होण्याची? मदत घेतल्याशिवाय चालता येत नाही,काय बोलतात ते बहुतेक लोक समजू शकत नाहीत,तरीही पुन्हा एकदा खासदारकी घेऊन काय करणार आहेत?त्यांच्या सम


संघटनशक्तीचे अपुरे भांडवल
🖋️ अभिजीत राणे लिहितात संघटनशक्तीचे अपुरे भांडवल कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची लढाई नेहमीच एकाकी राहते. महानगरपालिका असो वा जिल्हा परिषद, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात मित्रपक्षांच्या असहकाराचा मोठा वाटा आहे. तरीही पाटील यांच्या सूक्ष्म नियोजन व संघटनकौशल्याचे कौतुक करावे लागते. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात नवे बळ मिळू शकले असते, जर प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आले असते. विद्यमान नेतृत्व मात्र केवळ टीका-टिप्पणीपुरत


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Rahul Gandhi’s Escape Politics! Bhagwant Mann’s sharp words have once again exposed Rahul Gandhi’s...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
#MaharashtraPolitics #iqbalsinghchahal #SchoolAdmissions #mantralaya #SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #abhijeetrane...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात संवेदनशीलता काय असते, हे एकूणच ठाकरे नावाच्या वलयाची गुलामगिरी करणारांना सांगून उपयोग नाही. परंतु सामान्य जनतेने...
bottom of page