top of page
Search


भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात नैसर्गिक रसायन होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी मिसळ होती की ते वेगळे पक्ष आहेत हे जाणवत नसे. पण भाजपाची ताकद वाढली, केंद्रात सत्ता आली आणि अमित शहा सारखा रणनीतिक नेता मिळाला. त्यानंतर शिवसेनेला कमी लेखण्याची भूमिका घेतली गेली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपाने हे न पचवता शिवसेनेत फूट पाडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अशीच फूट घडवली, आम


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Are OBC Futures Being Undermined? In Maharashtra, nearly half the population belongs to the OBC...
bottom of page