top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची तथाकथित अणुशक्ती हा वास्तवात अमेरिकेच्या गुप्त भांडाराचा साठा होता हे उघड झाले. 1998 पासून पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे अण्वस्त्र साठवले गेले, जे भारताच्या मिसाइल स्ट्राइकच्या टप्प्यावर होते. मोदी सरकारच्या निर्णायक नेतृत्वामुळे चार दिवसांत पाकिस्तानची बे अब्रू झाली आणि अमेरिका हादरला. पाकिस्तानकडून अणुशक्तीचा दिखावा, IMF कडून मिळणारे बेलआउट्स—हे सगळं अमेरिकेच्या भाड्याच्या राजकारणाचा भाग होता. भारताच्या आक्रमणामुळे अमेरिका शा


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात धाडसी पत्रकारिता: ₹१८०० कोटींच्या व्यवहाराचा '४० एकर' पर्दाफाश. माध्यमांचे काम केवळ सत्ताधाऱ्यांची मर्जी राखणे नाही, तर सत्य उघड करणे हे आहे. झी २४ तासचे पत्रकार चंद्रकांत फुंदे आणि संपादक कमलेश सुतार यांनी पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील ४० एकर सरकारी जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराचा पर्दाफाश करून हेच सिद्ध केले आहे. बाजारभावानुसार तब्बल १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन नाममात्र ५०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असताना,


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात आरोप, उत्तर आणि संयम—फलटण प्रकरणाचा राजकीय रंग. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीन चिट दिली असली, तरी राजकीय आरोपांची धार कमी झालेली नाही. सुषमा अंधारे आणि मेहबुब शेख यांचे आरोप, समर्थकांची आक्रमक प्रतिक्रिया, आणि सोशल मीडियावरील खालच्या भाषेतील टीका यामुळे वातावरण तापलं. मात्र निंबाळकरांनी


From The Desk of Abhijeet Rane
From The Desk of Abhijeet Rane In his piece “At Deep Bhav,” Girish Kuber invokes Howard Zinn’s ideas of civil disobedience, but his interpretation tilts dangerously toward glorifying unrest. Kuber seems to romanticize rebellion as a moral duty — as if every societal flaw demands an uprising. But true reform doesn’t emerge from perpetual defiance; it grows through thoughtful engagement and responsibility. His words, wrapped in poetic reflection, subtly promote distrust in gove


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्ज माफी योग्य वेळी नक्की देण्यात येईल.असे असताना मंत्रिमंडळाला आदेश दिल्याच्या भाषेत सांगणे की अमुक मुदतीत तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलीच पाहिजे,त्या वेळेपर्यंत न दिल्यास मोर्चा काढून तुमच्यावर दबाव आणू या सारखे प्रकार सरकारने का सहन करायचे? जर सरकारकडे सध्या कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करण्यास पुरेसे पैसे नस


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात प्रतिनिधित्वाचं गणित आणि अब्दुलचं मौन. बिहारच्या महागठबंधनने मुख्यमंत्रीपदासाठी १३% यादव समाजाचे तेजस्वी यादव आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी २% मल्लाह समाजाचे मुकेश सहनी यांची नावं जाहीर केली. त्यानंतर एका मुस्लिम नेत्याने खंत व्यक्त केली—१८% मुस्लिम समाजासाठी मात्र ‘दरी-बिछाव मंत्री’चीच जागा राखीव. आणि वर सांगितलं जातं, “अब्दुल चूप राहा, नाहीतर भाजप येईल.” ही टीका केवळ भावनिक नाही, तर राजकीय वास्तवाचं भेदक दर्शन आहे. मुस्लिम समाजाचा आकड्यांमधला वाटा मोठा अ
bottom of page



