top of page
Search


राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकीय मतभेद बाजूला ठेवून एखाद्या नेत्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची वस्तुनिष्ठता आपल्याकडे असली पाहिजे. दहीहंडीच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांचे योगदान असेच निर्विवादपणे दखल घेण्यासारखे आहे. स्थानिक धार्मिक-सांस्कृतिक परंपरेच्या चौकटीत असलेल्या दहीहंडीला त्यांनी भव्य मंच, मोठी बक्षिसे, सेलिब्रिटी, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्पर्धात्मक स्वरूप देऊन आधुनिक ‘मेगा इव्हेंट’मध्ये रूपांतरित केले. त्यांच्या ‘संघर्ष दहीहंडी’ने गोविंदा पथकांना प


मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र तणावाने ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* जरांगे पाटील कडाडले !!! पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका अत्यंत रोखठोक आणि मराठा समाजाला दिशा देणारी आहे. "समाजाशी गद्दारी करण्यापेक्षा स्वतः फाशी जाईन, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," हे त्यांचे विधान त्यांच्या अलौकिक निष्ठेची व नैतिक ताकदीची साक्ष देते. सरकार आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनांच्या खेळात मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये, यासाठी त्यांनी दिलेला थेट इशारा सरक


राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा लागतो आणि उत्तम अभिनेता असाल तर पदरात काय काय टाकून घेता येते ते बघा.कालपर्यंत आपल्याला व्हिलन ठरविल्याने नाराज तटकरे आज खुश आहेत कारण, स्वतःला पक्षाने खासदारकी दिलेली आहे, मुलीला आमदार झाल्यानंतर लगेचच कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे, आणि आता काल परवा मुलाला विधानपरिषद आमदारकी दिली आहे. एखादा नातू वयात बसला असता तर त्यालाही जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा तत्सम पद दिलेच असते. एखादा प्रादेशिक पक्ष यापेक्षा अधिक काय देऊ शकतो? ल
bottom of page