top of page
Search


माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) १२ जून २०२६ रोजी बदल करून शुल्कवाढ...
🖋️ अभिजीत राणे लिहितात माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) १२ जून २०२६ रोजी बदल करून शुल्कवाढ, ओळखपत्राची सक्ती आणि शब्दमर्यादा यांसारखे जाचक नियम लादण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न म्हणजे पारदर्शक लोकशाहीला कुलूप लावण्यासारखाच होता. या वादग्रस्त बदलांमुळे भ्रष्टाचाराविरोधातील हा अत्यंत प्रभावी कायदा पूर्णपणे बोथट होण्याची भीती निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला; परंतु या लढ्याला खरे बळ मिळाले ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्य


अभिजीत राणे लिहितात
अभिजीत राणे लिहितात इम्रान खानच्या मृत्यूच्या अफवा पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अफवांचा पूर आला आहे. मात्र वास्तव वेगळं आहे. सध्याचे सेनाप्रमुख असीम मुनीर इतके अनुभवहीन नाहीत की तुरुंगात इम्रान खानचा जीव घेऊन स्वतःच्या राजवटीला संकटात टाकतील. इम्रान अजूनही लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचा पक्ष पीटीआय जवळजवळ मोडीत निघाला आहे. प्रमुख नेते बाहेर पडले किंवा शांत झाले आहेत. त्यामुळे जनआंदोलन उभं करण्याची ताकद कार्यकर्त्यांकडे नाही. अशा परिस्


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The recent revelation that over 26.34 lakh people were deemed ineligible for the Ladki Bahin Yojana...
bottom of page