top of page
Search


महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो, यात शंका नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हजार-पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केला की जेलची हवा खावी लागते, पण महाराष्ट्रात मंदिरातील कोट्यवधींची लूट, जमिनींचे अब्जावधींचे घोटाळे आणि जलसिंचनाचा सत्तर हजार कोटींचा महाघोटाळा सारे करा आणि "क्लीन चिट" घेऊन गुपचूप बाहेर पडा. गुन्हेगारांना साथ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा नाही, उलट बढती! शासन-प्रशासन-न्यायव्यवस्था या तिन्ही खिडक्या एकाच काउंटरवर उघ


विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या...
🖋️ अभिजीत राणे लिहितात विशाळगडावर छत्रपतींच्या सहकाऱ्यांच्या समाध्या उघड्यावर पडलेल्या, मंदिरांसमोर बोकड कापले जाणारे, कचऱ्याचे ढिग दिसणारे हे दृश्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत पुरावे आहेत. अफजलखानाची कबर, मलिक रेहानचा दर्गा मात्र दिमाखात झळकत आहेत, पर्यटक खेचत आहेत. मग प्रश्न असा की, आपल्या वीरांच्या स्मृतींना छप्पर नाही, संरक्षण नाही, पण अतिक्रमणांना मूक संमती का? सरकारला वारसा जपण्याची जबाबदारी आहे, पण ती वारंवार अपयशी ठरते. शिवप्रेमींना आवाज उठवला की "आतंकवादी" ठरव
bottom of page