top of page
Search


भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे. युद्ध किंवा जागतिक तणाव निर्माण झाला तर पुरवठा खंडित होणे ही स्वाभाविक बाब आहे. अशा वेळी सामान्य नागरिक पर्याय शोधतो—लाकूड, कोळसा, बायो-ब्रिकेट्स किंवा विजेच्या शेगड्या. खर्च वाढतो, सोय कमी होते, पण उपाशी राहणे हा पर्याय नसतो.सामान्य माणूस परिस्थिती समजतो, थोडा राग व्यक्त करतो, सरकारला दोष देतो, पण शेवटी तडजोड करतो. मात्र विरोधक आणि काही माध्यमे वास्तव न समजता केवळ किळसवाणी टीका करतात. उपाय सुचवण्याऐवजी "below the b


लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ...
🖋️ अभिजीत राणे लिहितात लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह काँग्रेसला आणि खास करून राहुल गांधीला विस्तृत अधिकृत माहिती सभागृहापुढे सादर करून फाडून खात आहेत आणि राहुल गांधी तोंड पाडून बसला आहे.काँग्रेसचा जो आरोप आहे की विपक्षांना बोलू दिले जात नाही त्यावर तर अमित शहा यांनी इतकी साद्यंत माहिती दिली आणि ती उदाहरणे दिली ज्यातून हे स्पष्ट दिसत होते की रड्या राहुल गांधी ची सभागृहातील हजेरी सदनाच्या सभासदांच्या सरासरी हज


Dubai, once celebrated as the safest, richest...
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Dubai, once celebrated as the safest, richest, and most dazzling city, now faces mounting challenges. With a population of 5.3 million, nearly 2 million are Indians, forming a vital part of its workforce. Yet beneath the glittering skyline, cracks are emerging. Water scarcity looms as a serious threat, compounded by rising energy concerns. The city’s rapid growth, fueled by global migration and economic ambition, has stretched resources to t
bottom of page