top of page
Search


अभिजीत राणे लिहितात
अभिजीत राणे लिहितात बगराम तळावरून भारताचे सामरिक वर्चस्व. अफगाणिस्तानने भारताला बगराम हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली आहे, ही घटना भारताच्या सामरिक धोरणात क्रांतिकारी ठरू शकते. ताजिकिस्तानमधील तळ पाकिस्तानच्या दबावामुळे बंद झाला, पण तालिबान सरकारने भारताला थेट बगरामची ऑफर दिली. त्यामुळे भारताची उपकरणे आणि मनुष्यबळ तैनात करणे अधिक सुलभ झाले आहे. बगराम तळावरून भारत अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि मध्य आशियात हवाई सुरक्षा कवच पुरवू शकतो. यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या CPEC प्रकल्पावर
🖋️ विशेष संपादकीय अभिजीत राणे विश्वगुरू भारत !!!
🖋️ विशेष संपादकीय अभिजीत राणे ............................ विश्वगुरू भारत !!! जग आज पुन्हा एकदा इतिहासाच्या महत्त्वाच्या वळणावर...
bottom of page



