top of page
Search


ममता बॅनर्जी यांच्या जय श्रीराम घोषणाविरोधातून ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ममता बॅनर्जी यांच्या जय श्रीराम घोषणाविरोधातून अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. भाजपने बंगालमध्ये प्रचंड ताकद झोकली, कारण केवळ सत्ता नव्हे तर ओळख बदलण्याचा प्रश्न होता. ममतांनी बांगलादेशी मुसलमानांना प्रवेश दिला, हिंदूंवर अत्याचार झाले, आणि जय श्रीरामचा विरोध गुप्त संदेश होता का, हा प्रश्न उभा राहतो. जमाते इस्लामीच्या नेत्याने ममतांना बंगाल स्वतंत्र देश घोषित करण्याची सल्ला दिला, तरी त्यांनी विरोध केला नाही. ही चुप्पी धोकादायक होती. मोदी-शाह यांच्या आक


अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला. नाशिक पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, FIR नोंदवणे हेच मोठे आव्हान होते. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या थेट मार्गदर्शनामुळे पीडित महिलेला विश्वासात घेऊन तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर अत्यंत गुप्ततेने आखलेल्या सापळ्यातून खरातला अटक करण्यात आली. त्याचे उच्चपदस्थांशी असलेले संबंध, संभाव्य दबाव, पलायन किंवा हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसा
bottom of page