top of page
Search


महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना देव विशेष वरदान देऊनच पाठवतो, यात शंका नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हजार-पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केला की जेलची हवा खावी लागते, पण महाराष्ट्रात मंदिरातील कोट्यवधींची लूट, जमिनींचे अब्जावधींचे घोटाळे आणि जलसिंचनाचा सत्तर हजार कोटींचा महाघोटाळा सारे करा आणि "क्लीन चिट" घेऊन गुपचूप बाहेर पडा. गुन्हेगारांना साथ देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा नाही, उलट बढती! शासन-प्रशासन-न्यायव्यवस्था या तिन्ही खिडक्या एकाच काउंटरवर उघ
bottom of page