top of page
Search


नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे – निकृष्ट दर्जाचं काम आणि पाण्याचा अयोग्य निचरा. रॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या MSE/RE वॉल रचनेत पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ‘वीप होल्स’ आणि फिल्टर मीडिया असणं गरजेचं असतं. पण या पुलात नाही तर एकंदरच सगळ्याच सरकारी प्रकल्पांमध्ये हे नीट बसवलं जात नाही किंवा ते बांधकामादरम्यान ब्लॉक होतं. परिणामी पाणी भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण करते आणि मग भिंत कोसळते. शिवाय, योग्य मुरमाऐवजी चिकणमाती वापरली जात


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय वळण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी रक्तदाब वाढल्याने तातडीने खासदार-आमदारांची बैठक बोलावली, कारण त्यांच्या गोटात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात आहे. नऊ खासदारांपैकी सहा जण शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा होत आहे. असे झाले तर शिंदेकडे १३ खासदार होतील आणि उद्धवकडे फक्त तीन उरतील. ही कहाणी अधिक रंजक ठरते कारण १९९० च्या दशकात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात पाय रोवले होते. आज तीच श
bottom of page