top of page
Search


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म
bottom of page