top of page
Search


अंजनगाव सुर्जी मधील वादाचे स्वरूप पाहून मन खिन्न होते.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अंजनगाव सुर्जी मधील वादाचे स्वरूप पाहून मन खिन्न होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य आहेत. धनगर आणि मराठा समाजाने इतिहासात एकत्रितपणे धर्मरक्षणाचा लढा दिला आहे. महाराजांनी मंदिरे वाचवली, संभाजी महाराजांनी त्यांचे रक्षण केले, तर अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार करून काशीविश्वेश्वराला मुक्त केले. अशा धर्मपालकांचा सन्मान करताना जातीद्वेषाला स्थान देणे ही महाराजांच्या विचारधारेचा अपमान आहे. स्थानिकांनी प्रशासनाच्
bottom of page