top of page
Search


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण
bottom of page