top of page
Search


भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भाजप-भाजप-शिवसेनेची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणात नैसर्गिक रसायन होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी मिसळ होती की ते वेगळे पक्ष आहेत हे जाणवत नसे. पण भाजपाची ताकद वाढली, केंद्रात सत्ता आली आणि अमित शहा सारखा रणनीतिक नेता मिळाला. त्यानंतर शिवसेनेला कमी लेखण्याची भूमिका घेतली गेली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपाने हे न पचवता शिवसेनेत फूट पाडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अशीच फूट घडवली, आम


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण
bottom of page