top of page
Search


अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला.
🖋️ अभिजीत राणे लिहितात अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा गाजावाजा केला. नाशिक पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, FIR नोंदवणे हेच मोठे आव्हान होते. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या थेट मार्गदर्शनामुळे पीडित महिलेला विश्वासात घेऊन तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर अत्यंत गुप्ततेने आखलेल्या सापळ्यातून खरातला अटक करण्यात आली. त्याचे उच्चपदस्थांशी असलेले संबंध, संभाव्य दबाव, पलायन किंवा हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसा
bottom of page