top of page
Search


महाराष्ट्रातील सुमारे ४० मंत्री कार्यालयांमध्ये मंजूर संख्येपेक्षा अधिक कर्मचारी...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील सुमारे ४० मंत्री कार्यालयांमध्ये मंजूर संख्येपेक्षा अधिक कर्मचारी काम करत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या तपासणीत समोर आल्यानंतर तब्बल ५५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले. हा निर्णय प्रशासनातील एका जुन्या रोगावर बोट ठेवतो. मंत्री बदलला की त्याच्या भोवती विश्वासू अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र फौज उभी राहते. प्रश्न असा आहे की सरकारी विभागांमध्ये अधिकृत कर्मचारी असताना मंत्र्यांना एवढे अतिरिक्त मनुष्यबळ
bottom of page