top of page
Search


दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार नीट (UG) परीक्षेतील कथित...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार नीट (UG) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांविरोधातील आंदोलनातील १३ एफआयआर मागे घेण्यात येणार असून, आंदोलकांविरोधातील सर्व प्रकरणे कायमस्वरूपी बंद केली जाणार आहेत. उपराज्यपालांच्या मंजुरीने गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी याबाबतची प्रेसनोट जारी केली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतील व्यक्तींची तातडीने सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे, नीट ॲडमिट कार्ड असल्याशिवाय सुटका होणार नाही, पोलिस पकडून


The Central Bureau of Investigation's decision to grant a clean chit to Sanjeev Mukhiya...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The escalating political showdown in Maharashtra and across the nation regarding paper leaks and competitive examination irregularities highlights a deep-seated crisis in India's academic governance. While Prime Minister Narendra Modi’s announcement to set up fast-track courts under new anti-paper leak legislation demonstrates a step toward legal accountability, ongoing student agitations signal that systemic trust remains severely fractur


'NEET' पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेविरोधात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* 'NEET' पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेविरोधात पेटलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस हिने सोशल मीडियाद्वारे तरुणांना दिलेला सल्ला अत्यंत समयोचित व विचार करायला लावणारा आहे. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असला, तरी आंदोलक आणि पोलीस यांच्यातील कोणत्याही प्रकारचा हिंसाचार लोकशाहीत अमान्यच असायला हवा. शैक्षणिक सुधारणांच्या आणि विद्यार्थ्य


तरुण मित्रांनो, तुमची शिस्त, संयम आणि शांततामय आंदोलन हेच देशाचे खरे सामर्थ्य...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* तरुण मित्रांनो, तुमची शिस्त, संयम आणि शांततामय आंदोलन हेच देशाचे खरे सामर्थ्य अन् अभिमान आहे. रामलीला मैदानावरील ऐतिहासिक आंदोलनानंतर देशातील जनतेचा अशा चळवळींवरून विश्वास जवळजवळ उडाला होता. भ्रष्टाचाराविरुद्धच्या त्या लढ्यातून पुढे आलेले काही चेहरे राजकारणाला शरण गेले, तर काही थेट राजकारणीच बनले. त्यानंतरच्या घटनाक्रमाने नागरिकांमध्ये एक मोठी निराशा निर्माण केली होती. याचे मुख्य उदाहरण म्हणजे किरण बेदी आणि कुमार विश्वास. मात्र, आजच्या तरुण पिढीने अत
bottom of page