top of page
Search


खामेनेईच्या मृत्यूनंतर इराण शांत होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांनी वास्तवाचा विचार करावा.
🖋️ अभिजीत राणे लिहितात खामेनेईच्या मृत्यूनंतर इराण शांत होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांनी वास्तवाचा विचार करावा. इराणची धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्व नवीन स्वरूपात उभे राहिले आहे आणि आता वाटाघाटींचा स्कोप संपला आहे. संकटाच्या काळात जनसंख्या बाह्य शक्तींविरुद्ध एकत्र येते, त्यामुळे राजवट उलथणे कठीण आहे. इराणकडे प्रचंड ड्रोन आणि मिसाईल्स आहेत, त्यामुळे दुबई, अबू धाबी, दोहा, ओमान, इराक यांसारख्या शेजारी देशांवर हल्ले सुरूच राहतील. हे फक्त जीवितहानी नाही तर मनोवैज्ञानिक युद्ध आह
bottom of page