top of page
Search


देशात नेमके काय चालले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* देशात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न आता सामान्य माणसालाही पडू लागला आहे. विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत सुधारणा मागत आहेत. काही समाजघटक आरक्षण व्यवस्थेचे पुनरावलोकन आणि सुधारणा मागत आहेत. वाहनधारक इथेनॉल धोरणातील त्रुटींवर प्रश्न विचारत आहेत. शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्ग प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नांवर सरकारकडून ठोस धोरणात्मक उत्तरे अपेक्षित आहेत. पण त्याचवेळी भाजपाचे राजकारण ‘वंदे मातरम्’भोवती फिरताना दिसत आहे. ‘वंदे मातरम्’ हा आपल्या राष्ट
bottom of page