top of page
Search


भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अन्नधान्य मिळवण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागतात, ट्रक लुटले जातात. पण भारतात नरेंद्र मोदी सरकारने कोरोनाकाळापासून 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले आहे. ही योजना केवळ उपजीविकेची हमी नाही तर सामाजिक स्थैर्याचीही खात्री आहे. दलित हिंदू किंवा नवबौद्धांना येथे शरिया कायद्याखाली पिचून टाकले जात नाही; उलट त्यांना आरक्षण, अट्रोसिटी कायद्याचे संरक्षण आणि समान नागरी अधिकार दिले आहेत. जम्मू-
bottom of page



