top of page
Search


महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात अनधिकृत पुतळ्यांच्या उभारणीमुळे गावगाड्यातील वर्चस्ववादाची लढाई तीव्र झाली आहे. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करून बाळ्या आवारेसारखे लोक मध्यरात्री पुतळे बसवतात, त्यातून दंगल, गुन्हे आणि धमक्या सुरू होतात. पुतळ्यांच्या कारखान्यातून महाग विक्री करून तो स्वतःला समाजसेवक दाखवतो, पण प्रत्यक्षात गावातील फुटीचा फायदा घेतो. चिखला, अंजनगाव, भूम यांसारख्या ठिकाणी पुतळ्यांवरून संघर्ष पेटला आणि समाजांना शिवद्रोही ठरवले गेले. यात वंजारी, दलित, धनगर,
bottom of page