top of page
Search


लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे. किरकोळ वादातून चाकूने वार करून एका तरुणाचा जीव घेण्यात आला, पण गर्दीने भरलेल्या डब्यात कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. ही बाब गुन्ह्याइतकीच अस्वस्थ करणारी आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे की समाजाची संवेदनाच बोथट झाली आहे, हा प्रश्न पडतो. हिंसक वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियावरील क्रौर्याचे सातत्याने होणारे प्रदर्शन काहींच्या मानसिकतेवर परिणाम करत असेल,
bottom of page